देशात पहिल्यांदाच सापडला ५९ लाख टन ‘लिथियम’चा साठा !
लिथियम हा एक दुर्मिळ धातू आहे. यासाठी भारताला आतापर्यंत चीन आणि अन्य देश यांवर अवलंबून रहावे लागत होते; मात्र आता भारतातच हा साठा सापडल्याने अन्य देशांवरील अवलंबित्व अल्प होईल.
लिथियम हा एक दुर्मिळ धातू आहे. यासाठी भारताला आतापर्यंत चीन आणि अन्य देश यांवर अवलंबून रहावे लागत होते; मात्र आता भारतातच हा साठा सापडल्याने अन्य देशांवरील अवलंबित्व अल्प होईल.
जिहाद्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी घेतला निर्णय
डोडा येथील ५० घरे असणार्या नयी बस्ती नावाच्या गावामधील २० घरांना आणि एका मशिदीला तडे गेल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासनाने तज्ञांच्या एका पथकाला गावात पाठवले असून ते याची पडताळणी करणार असून त्यामागील कारणांचा शोध घेणार आहेत.
काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या आरिफ या आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांच्या म्हणण्यानुसार, या परफ्यूमच्या डब्याचे झाकण उघडताच किंवा ते दाबताच त्याचा स्फोट होतो.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फुटीरतावादी संघटनेवर केली कारवाई
काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !
‘भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्न उपस्थित करणार्या दिग्विजय सिंह यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार ?’, हेही काँग्रेसने जनतेला सांगावे !
कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !