सर्वांनी धर्माचरण करून स्वत:चे जीवन सुरक्षित करावे ! – शास्त्री वनमाळी, जम्मू-काश्मीर ट्रस्ट
सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो.
सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो.
कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही. हिंदूंच्या कुंभमेळ्याला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन श्री पंच अग्नि आखाड्याचे महामंत्री आचार्य महामंडलेश्वर श्री रामकृष्णानंद महाराज यांनी केले.
कोरोना महामारीचे कारण पुढे करत कुंभमेळ्यामध्ये सरकारने अनेक अडचणी आणल्या. प्रारंभी कुंभमेळा होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली….
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही….
सर्वांच्या मनात स्वाभिमान निर्माण केल्यास निश्चितपणे धर्मांतर रोखले जाऊ शकते, असे प्रतिपादन फरीदाबादमधील (हरियाणा) वल्लभगड येथील अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज यांनी केले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे.
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.
हरिद्वार, १६ एप्रिल (वार्ता.) – पूर्वीच्या काळात सनातन संस्कृतीमध्ये वडील-मुलगा यांच्यामध्ये जे संबंध होते, ते आताच्या कलियुगात राहिलेले नाहीत. आजची मुले इंग्रजी शाळेत जात असल्याने त्यांना पालकांच्या विषयी स्वतःचे कर्तव्य काय आहे, हेही कळत नाही. पुढे हीच मुले आई-वडिलांना आश्रमात सोडून परदेशात निघून जातात. सध्या मुलांचे शिक्षण केवळ पैसे कमावण्यापुरते मर्यादित राहिले असून या शिक्षणात … Read more
कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे.
‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला