बांगलादेशातील ऑक्सिजन प्रकल्पातील भीषण स्फोटात ६ ठार; ३० घायाळ
येथील चित्तगावच्या सीताकुंडा परिसरात ४ मार्च या दिवशी दुपारी ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर घायाळ झाले आहेत.
येथील चित्तगावच्या सीताकुंडा परिसरात ४ मार्च या दिवशी दुपारी ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर घायाळ झाले आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या सातत्याच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट नाकारता येत नाही ! पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !
आतापर्यंत बांगलादेशी घुसखोर मुसलमानच देशात अवैध रहात असून कारवाया करत असल्याचे समोर येत असतांना आता तेथील ख्रिस्तीही भारतात येऊन भारत विरोधी कारवाया करत असल्याचे समोर येणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !
बांगलादेशात कट्टरतावादी धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार करणे चालूच !
याविषयी भारत सरकार, तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही बोलतील का ?
फेसबुकवरून अल्लाचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी बांगलादेशातील रंगपूर सायबर लवादाने परितोष सरकार या हिंदु तरुणाला ५ वर्षांचा कारावास आणि ३० सहस्र टका (बांगलादेशी चलन), म्हणजे २३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या घटनेविषयी जगातील कोणत्याही संघटनेकडून निषेध करण्यात आलेला नाही ! अशी घटना चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात भारतात झाली असती, तर एव्हाना ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि मुसलमान अन् ख्रिस्ती रस्त्यावर उतरले असते !
आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
बांगलादेशच्या धलघाट येथील बुरा काली मंदिरामध्ये एक आठवड्यापूर्वी मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. आठवड्याभरानंतर चोरट्याने येऊन सर्व दागिने मंदिरासमोर टाकून दिल्याची घटना घडली.