आज असलेल्या सद्गुरु (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने…


वर्ष २०१५ मध्ये पू. सखदेवआजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना उपाय करण्यासाठी नामजप, न्यास आणि मुद्रा शोधत. त्या वेळी पू. आजींनी शोधलेले उत्तर आणि मी शोधलेले उत्तर ९० टक्के वेळा एकच असे. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर प्रकर्षाने सिद्ध होते. पू. आजींना त्या नामजपाचा लाभ होत असे. यावरूनही ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.
तसे पाहिले, तर स्वतःला तीव्र त्रास होत असतांना उत्तर शोधणे कठीण असते, तरीही पू. आजी ते शोधू शकतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !