पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये ३ हिंदु तरुणींचे अपहरण, धर्मांतर आणि मुसलमानांशी करवून दिला विवाह !
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !
ही आहे काँग्रेसची खरी मनोवृत्ती ! अशा काँग्रेसला महिलांच्या सुरक्षेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा याविषयी काही बोलत का नाहीत ?
बंगालमध्ये गेल्या काही मासांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड आले असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आदी राजकीय पक्ष आणि महिला संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
मणीपूरच्या घटनेवरून टीका करणारे आता बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतील का ? त्यांचे त्यागपत्र मागतील का ?
मणीपूर घटनेवरून आकाशपाताळ एक करणारे बंगालच्या या घटनेवर काहीच का बोलत नाहीत ? बलात्कारी हा मुसलमान आणि पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता ! महिलारक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !
एका आरोपीचे घर जमावाने पेटवले !
प्रतिदिन उघडकीस येणार्या ‘लव्ह जिहाद’च्या वार्ता, त्यात फसलेल्या महिला अन् मुली यांची हृदयद्रावक स्थिती वाचून मला भगवंताचे ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही’, हे सुवचन आठवले. प्रत्यक्ष भगवंताने भगवद़्गीतेत भक्तांना वरील आश्वासन दिले आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी मणीपूरच्या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले !