बिहारमध्ये पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेकडून पोलीस अधिकार्याने करून घेतले मालिश !
अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार ! ३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारा चित्रपट करमुक्त करणार्या गोव्यातील भाजप शासनाचे अभिनंदन !
महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार ?
लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी समान नागरी कायदा हा एक उत्तम उपाय असू शकतो. त्यामुळे या कायद्याला वेगवेगळ्या प्रकारे धर्मांध विरोध करत असतील, तर तो लवकरात लवकर अस्तित्वात येण्यासाठी हिंदूंनीही संघटित होऊन सरकारला तो आणण्यासाठी दबाव आणायला हवा.
व्यष्टी स्तरावर कुणी तुमच्यावर काही मानसिक आघात केला किंवा बोलून तुमचा तिरस्कार केला, तर तुम्ही त्याला अवश्य क्षमाच करायला पाहिजे; परंतु समष्टी स्तरावर वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून अत्याचार होत असेल, तर त्याला त्वरित कठोरातील कठोर दंड द्यावा; अन्यथा समाजात अधर्म वाढण्यास वेळ लागणार नाही.
शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्या अशा मुख्याध्यापकांना कठोर शिक्षा हवी !
असुरक्षित सातारा ! आरोपीला पकडून त्याला त्वरित आणि कठोर शिक्षा द्यायला हवी.
पाद्य्रांना सभ्य, सुसंस्कृत समजणारे भारतीय त्यांचा खरे स्वरूप लक्षात घेतील का ? याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
पेरू देशात ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. तेथेही ‘अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’, अशी मागणी करण्यात आली. यानंतर अल्पावधीतच सरकारने धाडसी पाऊल उचलले.