Bengal Woman Murder : मालदा (बंगाल) येथे हिंदु तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला !
बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा कुटुंबियांचा आरोप
बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा कुटुंबियांचा आरोप
देशातील बलात्कार न्यून करण्यासाठी मादागास्कर सरकारने घेतलेला अभिनंदनीय निर्णय ! भारतानेही यातून बोध घेणे आवश्यक !
बंगालच्या बसीरहाटमधील संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याने त्याच्या साथीदारांसह येथील हिंदु महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तेथील महिलांनी केला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्यावर न्यायालयाने या प्रकरणी अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यशासनाला दिला आहे. यापूर्वी याच शेख शाहजहानवर भूमी घोटाळ्यावरून धाड … Read more
हे आहे पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचे परिणाम ! युवतीने नाकारल्यावर युवक तिच्यावर आक्रमण करतो, यातून त्याचे प्रेम किती बेगडी आणि मतलबी आहे, ते लक्षात येते. एकतर्फी प्रेम करणारा ज्या व्यक्तीविषयी प्रेम आहे, तिच्यावर कधी आक्रमण करील का ?
या आक्रमणानंतर आरोपी फरदीनचे कुटुंबीय आणि नातेवाईक पीडित मुलींच्या घरी पोचले. त्यांनी पीडितेच्या पालकांना धमकावले आणि फरदीनवरील गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला.
उच्च न्यायालयाला असे म्हणावेसे वाटते, यातून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते ! राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंचे आणि देशाचे रक्षण करण्याला पर्याय नाही !
पीडित तरुणी संशयित आरोपीचा घरी घरकामास होती. अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसणार्या राज्यातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
राजकीय आणि प्रशासकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे नियोजित असणारा निषेध मोर्चा होऊ शकला नाही. त्यामुळे केडगाव पोलीस चौकीसमोर या घटनेचा निषेध करत हिंदु समाजाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
हिंदूंनी दीड सहस्र वर्षांत मुसलमानांकडून झालेले ‘न भूतो न भविष्यती’ असे अनन्वित अत्याचार सहन केले. आता हे सर्व विविध माध्यमांतून हिंदूंपर्यंत व्यापक प्रमाणात पोचवले जाणे, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण आहे !