काश्मिरी हिंदूंच्या हत्यांची चौकशीची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
गेल्या ३ दशकांत एकाही शासनकर्त्याने काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्या हत्या यांची चौकशी करण्याविषयी एक शब्दही काढलेला नाही, हे लक्षात घ्या !
गेल्या ३ दशकांत एकाही शासनकर्त्याने काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्या हत्या यांची चौकशी करण्याविषयी एक शब्दही काढलेला नाही, हे लक्षात घ्या !
एन्.आय.ए.कडून छापे मारले जात असतांना स्थानिकांचा विरोध !
केवळ आतंकवाद्यांना ठार केल्याने नाही, तर काश्मिरींमधील जिहादी मानसिकता आणि आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याची आवश्यकता आहे !
बांगलादेशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
आसाममध्ये आतापर्यंत ४० आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून तेथे आतंकवादाने हात-पाय पसरले असून त्याची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सरकारने आणखी कठोर कारवाया करणे अपेक्षित आहे !
राज्यघटनेच्या कलम २१ च्या ‘वैयक्तिक स्वातंत्र्या’चा दिला संदर्भ !
काश्मीरच्या कथित स्वातंत्र्यासाठी भडकाऊ भाषण देणार्या इमामाला जामीन !
पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका
भारताकडून तीव्र निषेध !
‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता काहीच बोलत नाहीत; कारण त्यांचा खोटारडेपणा केव्हाच उघड झाला आहे. हिंदूंना आणि त्यांच्या संतांना ‘आतंकवादी’ ठरणारे राजकीय पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत, हे लक्षात घ्या !
नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ (शीर धडापासून वेगळे करणे) नावाचे अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या भयावह अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया दिली जाईल.
आसाममध्ये मागील काही दिवसांत आतंकवाद्यांना अटक होत आहे. सीमेवरील राज्यात अशा प्रकारे आतंकवादी सापडणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !