जातीयवादात न अडकता हिंदु म्हणून एकत्रित येऊन धर्मरक्षण करणे काळाची आवश्यकता ! – टी. राजा सिंह, आमदार, तेलंगाणा
आपण स्वतःची ओळख करून देतांना गुज्जर, वाल्मीकि, राजपूत अशी देतो; पण नूंह (मेवात)मध्ये दंगल झाली, तेव्हा धर्मांधांनी ‘तुम्ही (हिंदू) कोणत्या जातीचे आहात ?’, हे पाहिले नाही.