‘लव्ह जिहाद’मध्ये मुसलमान पुरुष आहेत सहभागी !

इंडिया टुडेसारख्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्वेक्षणावर आता तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील आणि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे मान्य करतील, अशी अपेक्षा !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपत्तीचे जी.आय.एस्. सर्वेक्षण करून महसूल गळती रोखणार ! – मुख्यमंत्री

गोवा शासनाने अशा सविस्तर सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. या सर्वेक्षणामुळे कर व्यवस्थितपणे गोळा करता येणार आहे, तसेच अवैध बांधकामे शोधून काढता येणार आहेत.

सर्वेक्षणातील चुकीमुळे धनगरवाडी, आरोस येथील ५ कुटुंबे पाण्यापासून वंचित रहाण्याची शक्यता

धनगरवाडी अतीदुर्गम भागात आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. नळपाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण करतांना येथील २५ पैकी ५ कुटुंबांना वगळण्यात आले आहे.

इयत्ता पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही !

हे आहेत पाश्चात्त्य मेकॉले शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! कुठे विद्यार्थ्यांना सर्व विषयांत पारंगत करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणारी गुरुकुल पद्धत, तर कुठे प्राथमिक गणितही सोडवू न शकणारे विद्यार्थी निर्माण करणारी मेकॉले शिक्षणपद्धत !

संपूर्ण जोशीमठ गावाचेच स्थलांतर करणे अयोग्य ! – सर्वेक्षण पथक

गेल्या ५० वर्षांत जोशीमठ हे गाव कसे पालटले ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे.संपूर्ण अहवाल सरकारकडे सुपुर्द केला जाईल, असे प्रा. पनवार यांनी सांगितले.

प्रत्येक प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात येण्याची आवश्यकता नाही !

जोशीमठ येथील तडे गेलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना चिन्हांकित करत आहे. आतापर्यंत ६७८ घरे, दुकान, उपाहारगृहे आदींना चिन्हाकिंत करण्यात आले आहे. ती पाडण्यात येणार आहेत.

भारतातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे वृक्षारोपणात अव्‍वल !

शहरात असलेल्‍या चिमण्‍यांची संख्‍या, बायोडायव्‍हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्‍यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे अव्‍वल ठरली.

गोवा राज्यात आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक !

आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !

देशात वर्ष २०१७ ते २०२१ या वर्षांत १ लाख ९६ सहस्र सायबर गुन्हे

भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली !

चीनमध्ये कोरोनाबाधितांना रस्त्यावर खांबांना दोरी बांधून दिले जात आहे सलाईन !

चीनमध्ये मृतदेह कंटेनरमध्ये गोळा केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोक स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लावून वाहनांमध्ये मृतदेह घेऊन उभे आहेत.