मुंबईमध्ये ५ सहस्र ५०० आशासेविका करणार आरोग्यसेवांचे सर्वेक्षण ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘‘यापूर्वीच्या सरकारने आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता मात्र हा प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ.

१० ते १७ या वयोगटांतील १ कोटी ५८ लाख मुले व्यसनाधीन ! – केंद्र सरकारने दिली सर्वोच्च न्यायालयाला माहिती

हे चित्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मुलांना जर लहानपणापासूनच साधना शिकवली गेली असती, तर मुले सदाचरणी बनली असती !

आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाड्यातील १५ लाख शेतकरी कुटुंबांचा होणार सर्वे !

यापूर्वी प्रशासनाने अनेक वेळा शेतकरी कुटुंबाचा सर्वे घेतला होता, त्याचे काय झाले, हेही शेतकर्‍यांना समजले पाहिजे. त्यामुळे आता सर्वे करण्यासमवेत त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.

गेल्या १० वर्षांत जगभरातील महिलांचा रागीटपणा ६ टक्क्यांनी, तर भारतीय महिलांचा १२ टक्क्यांनी वाढला !

‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेने वर्ष २०११ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील १५० देशांमधील १२ लाख लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष घोषित केला आहे.

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे नैराश्यात वाढ होते ! – अमेरिकेतील सर्वेक्षण

जे विद्यार्थी दिवसातील अधिकाधिक वेळ भ्रमणभाषच्या सहवासात असतात, त्यांना नैराश्य आणि एकाकीपणा यांची सवय लागते. भ्रमणभाषवर संदेश आला नसेल किंवा सूचना (नोटिफिकेशन्स) आली नसेल, तरीही भ्रमणभाष पाहिला जातो.’

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ‘अल्ट न्यूज’चे प्रतिक सिन्हा आणि महंमद झुबेर यांचीही नावे !

यावरून हे शांतता पुरस्कार सामाजिक शांतता बिघडवणार्‍यांना दिले जातात का, असा प्रश्न पडतो !

कर्नाटकमध्ये धर्मांधता पसरवणार्‍या मदरशातील शिक्षणावर बंदी घाला !

कर्नाटक राज्यातील मदरशांमधून देण्यात येणार्‍या शिक्षणावर तसेच आतंकवादी कारवाईत सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पी.एफ्.आय.वर) बंदी घालण्यात यावी, अशा मागण्या विधानसभेच्या अधिवेशनात करावी असे निवेदन शिक्षणमंत्री बी.सी. नागेश, कन्नड आणि संस्कृती मंत्री सुनील कुमार यांना समितीतर्फे देण्यात आले

अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि मदरसे उडवण्याचे विधान केल्यावरून यति नरसिंहानंद यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी हरिद्वार येथील धर्मसंसदेत आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती.

उत्तरप्रदेश सरकारच्या मदरसा सर्वेक्षण प्रक्रियेला दारुल उलूम देवबंदचा पाठिंबा

उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेल्या मदरसा सर्वेक्षणाच्या संदर्भात इस्लामिक शिक्षणाचे मुख्य केंद्र असलेल्या दारुल उलूम देवबंदची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दारुल उलूम देवबंदने सरकारच्या मदरसा सर्वेक्षण प्रक्रियेचे समर्थन केले आहे.

(म्हणे) ‘मदरशांच्या सर्वेक्षणाची नोटीस घेऊन येणार्‍यांचे स्वागत चपलांनी करा !’

कायदा हातात घेण्याची चिथावणी देणार्‍यांवर सरकारने तात्काळ गुन्हा नोंदवून कारागृहात डांबले पाहिजे !