पुणे येथील पिंगळे यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा पोलीस आयुक्तांचा दावा !

सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसर्‍या व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंद होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली…

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात पदाधिकार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मालकाने केलेल्या छळामुळे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर असे प्रकार घडणे देशासाठी चिंताजनक !

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न !

या व्यक्तीला पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला. या व्यक्तीची ओळख अद्याप समजलेली नाही.

श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधातील गुन्हा नागपूर खंडपिठाकडून रहित ! – नागपूर खंडपिठाचा निर्णय

२५ मार्च या दिवशी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती.

विश्रांतवाडी (पुणे) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. ते साधनेनेच येते. यासाठी सर्वांनी साधना म्हणून नामजप करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे पोलीस कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न !

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे अन्यायकारक स्थानांतर केल्याचा आरोप करत शहर वाहतूक शाखेतील चालक विजय शंकरराव माळी यांनी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांद्वारे प्रसिद्ध केला होता.

आत्महत्येचे संकटपर्व !

सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि एकही सैनिक आत्महत्या करणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी, ही अपेक्षा !

राजस्थानमध्ये छळ होत असल्याचे सांगत पाक शरणार्थीची कुटुंबासह आत्महत्या करण्याची धमकी

पाक शरणार्थी संशयित व्यक्ती असल्याची पोलिसांची माहिती !
पोलिसांनी याविषयीचे सत्य हिंदूंसमोर आणणे आवश्यक ! – संपादक 

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ६८० सैनिकांनी गेल्या ६ वर्षांत केली आत्महत्या

एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक आत्महत्या करतात, याचा अर्थ त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अन् प्रशासन तोकडे पडत आहे, असेच लक्षात येते !