प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

महंत नरेंद्र गिरि यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा

पुण्यात १४ वर्षाच्या शाळकरी मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट !

मुलांना मनुष्य जन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षण दिले जात नसल्याने ते अशाश्वत गोष्टींमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत.

योग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना प्रतिबंध करता येतो ! – आधुनिक वैद्य सुशील गावंडे, मानसोपचारतज्ञ

भौतिक साधनांद्वारे सुख असेल अथवा नसेल, तरीही मनुष्य आत्महत्या करतो, याचे खरे कारण म्हणजे मनुष्याला न मिळणारा खरा आनंद ! हा आनंद मिळवायचा असेल, तर अध्यात्माची कास धरायला हवी.

नगर येथे पोलिसांच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा मुलाच्या आईचा आरोप !

येथील शेवगाव तालुक्यातील चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून आदित्य भोंगळे या तरुणास पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले होते.

प्रेमभंगामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला पोलिसांनी वाचवले !

तरुणाला दोन पोलिसांनी त्याला दूरभाषवर बोलण्यात व्यस्त ठेवून २०० पायर्‍या चढून जाऊन वाचवले. त्या

सावंतवाडी येथे नवविवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणी पती, सासू आणि सासरे यांना पोलीस कोठडी

सौ. निधी पास्ते यांनी ३१ ऑगस्टच्या रात्री सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एका इमारतीत गळफास लावून आत्महत्या केली होती.

या आठवड्यात लव्ह जिहादच्या आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या बातम्या

सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !

पुणे येथील पिंगळे यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा पोलीस आयुक्तांचा दावा !

सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसर्‍या व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंद होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली…

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात पदाधिकार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मालकाने केलेल्या छळामुळे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर असे प्रकार घडणे देशासाठी चिंताजनक !