प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
महंत नरेंद्र गिरि यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा
महंत नरेंद्र गिरि यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा
मुलांना मनुष्य जन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षण दिले जात नसल्याने ते अशाश्वत गोष्टींमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत.
भौतिक साधनांद्वारे सुख असेल अथवा नसेल, तरीही मनुष्य आत्महत्या करतो, याचे खरे कारण म्हणजे मनुष्याला न मिळणारा खरा आनंद ! हा आनंद मिळवायचा असेल, तर अध्यात्माची कास धरायला हवी.
येथील शेवगाव तालुक्यातील चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून आदित्य भोंगळे या तरुणास पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले होते.
तरुणाला दोन पोलिसांनी त्याला दूरभाषवर बोलण्यात व्यस्त ठेवून २०० पायर्या चढून जाऊन वाचवले. त्या
सौ. निधी पास्ते यांनी ३१ ऑगस्टच्या रात्री सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एका इमारतीत गळफास लावून आत्महत्या केली होती.
सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !
सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसर्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंद होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर असे प्रकार घडणे देशासाठी चिंताजनक !