जिल्हा पंचायतीचा पराभव एक आव्हान म्हणून स्वीकारणार ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

जिल्हा पंचायतीत पक्षाचा झालेला पराभव आम्ही एक आव्हान मिळून स्वीकारत आहोत. गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न हाताळून आम्ही यापुढे गोमंतकियांना एक चांगले नेतृत्व देणार आहोत.

ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला अखेर शासनाकडून टाळे

उत्तर गोवा प्रशासनाने अखेर ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून ही कारवाई केली.

वझरीवासियांचा मुक्तीसाठी लढा : मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपुर्द

गोवामुक्तीचा हिरक महोत्सव साजरा होत आहे. पेडणे तालुक्यातील वझरी गाव मात्र अद्यापही मुक्त झालेला नाही. वझरी गावावर पोर्तुगीज काळापासून ‘कोर्ट रिसिव्हर’ नामक सालाझाराची सत्ता आहे.

मये येथील स्थलांतरित मालमत्तेच्या प्रश्‍नाविषयी ‘मये-भूविमोचन नागरिक समिती’ राष्ट्रपतींना निवेदन देणार

गोवा मुक्त होऊन ६० वर्षे उलटूनही ‘स्थलांतरित मालमत्ते’चा प्रश्‍न न सुटल्याने मयेवासीय भूमीच्या मालकी अधिकारापासून वंचित, रहाणे दुर्दैवी !

कोडोली (जिल्हा कोल्हापूर) येथे अवैध गर्भलिंग चाचणीप्रकरणी आधुनिक वैद्य अरविंद कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद

एकदा कारवाई होऊनही परत त्याच प्रकारच्या गुन्ह्यात कारवाई होते, याचा अर्थ पूर्वी झालेली कारवाई पुरेशी नव्हती, हेच सिद्ध होते.

सांगली महापालिका क्षेत्रात बेवारस वाहने उचलण्याची मोहीम

महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर अनेक वर्षे वाहने पडून आहेत. यामुळे अस्वच्छतेसमवेत शहराचे विद्रूपीकरण होत आहे.

शिरवळ येथे अविश्‍वास ठरावाला विरोध दर्शवत जनतेचे सरपंचांच्या बाजूने मतदान

पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.

३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पाळधी आणि धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन

३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ‘विहंग गार्डन’ अनधिकृत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कल्याण येथील तहसीलदार कार्यालय येथे तक्रार केली आहे.

कृषीविषयी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जात मिळण्यासाठी ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा ! – दादाजी भुसे, कृषीमंत्री

कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.