
सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी पानसरे या मनमानी कारभार करत असल्याचे सांगत महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना अविश्वास ठराव पाठवण्यात आला होता. विशेष ग्रामसभेत जनतेतून मतदान घेतल्यावर अविश्वास ठरावाच्या बाजूने १ सहस्र ८६७ मते, तर ठरावाच्या विरुद्ध २ सहस्र ५२१ मते पडली. पानसरे यांच्या चांगल्या कार्यपद्धतीला जनतेने मत दिले. त्यामुळे पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !