सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी पानसरे या मनमानी कारभार करत असल्याचे सांगत महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना अविश्वास ठराव पाठवण्यात आला होता. विशेष ग्रामसभेत जनतेतून मतदान घेतल्यावर अविश्वास ठरावाच्या बाजूने १ सहस्र ८६७ मते, तर ठरावाच्या विरुद्ध २ सहस्र ५२१ मते पडली. पानसरे यांच्या चांगल्या कार्यपद्धतीला जनतेने मत दिले. त्यामुळे पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > शिरवळ येथे अविश्वास ठरावाला विरोध दर्शवत जनतेचे सरपंचांच्या बाजूने मतदान
शिरवळ येथे अविश्वास ठरावाला विरोध दर्शवत जनतेचे सरपंचांच्या बाजूने मतदान
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती