लग्न समारंभातील संगीतावर रात्री १० वाजल्यानंतर बंदी, तर नाईट क्लबमधील ध्वनीप्रदूषण रात्रभर चालूच
हणजूण येथील ‘जंगल ओरिजीन’, ‘मसाया’ आणि ‘आवरा बीच कॅफे’ या ठिकाणी २ रात्री रात्रभर पार्ट्या चालू होत्या
हणजूण येथील ‘जंगल ओरिजीन’, ‘मसाया’ आणि ‘आवरा बीच कॅफे’ या ठिकाणी २ रात्री रात्रभर पार्ट्या चालू होत्या
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यास आरंभ केला आहे. मंडळाने हणजुणे येथील प्रसिद्ध नाईट क्लब ‘हिल टॉप बार अँड रेस्टॉरंट’ आणि ‘सलुद किचन’ यांची ‘व्यवसाय चालू ठेवण्याची संमती’ (कन्सेंट टू ऑपरेट) मागे घेतली आहे.
कुठे समाजाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे आपले पूर्वज, तर कुठे स्वसुखासाठी समाजाला वेठीस धरणारे आताचे स्वार्थांध नागरिक ! असो, लेखाचा मुख्य विषय हिंदू आणि इतरांमध्ये करण्यात येत असलेल्या भेदभावाचा नसून समाजभान राखण्याचा आहे.’
हायड्रोजन रेल्वे प्रतिघंटा ११० ते १४० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. त्यामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक असण्यासमवेतच वेळेचीही मोठी बचत करणारी ठरणार आहे !
सचिव आणि सरपंच यांच्या अन् त्यांच्या कुटुंबियांच्या या काळातील आर्थिक नोंदी पडताळल्यास आणखी सत्य बाहेर येईल !
प्रत्येक मशिदीवर भोंगे असतात, तसे हिंदूंच्या प्रत्येक मंदिरांवर भोंगे नसतात आणि असलेल्या मंदिरावर किती वेळा भक्तीगीते लावली जातात ? याचा विचार करता अनुमतीचा लाभ मुसलमानांनाच मिळणार हेच स्पष्ट होते !
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांचा धूर आणि प्रचंड आवाजाने राज्यातील लहान मोठी सर्व शहरे ४ दिवस दणाणून गेली होती. फटाक्यांच्या किमती प्रतिवर्षी वाढत आहेत आणि त्यांची खरेदीही त्याच वेगाने वाढत आहे.
वायू आणि ध्वनी प्रदूषणामध्ये भारतातील शहरे जागतिक स्तरावर वरच्या क्रमांकावर असणे, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
होंडा, सत्तरी येथे तक्रार करणार्या व्यक्तीच्या वाहनाला आग लावली
सध्या काही ठिकाणी काही प्रमाणात फटाके वाजवण्याचे प्रमाण न्यून झाले असले, तरी अपेक्षित असे नाही. दिवाळी म्हटले की, फटाके हे प्राधान्याने येतातच !; परंतु हे समीकरण सध्याच्या काही दोन दशकांमध्ये….