Boycott Sunburn : ध्वनीप्रदूषणावरून ‘सनबर्न’वर पहिल्या दिवशीच कारवाई

न्यायालयाने नोंद घेतल्यामुळे यावर्षी कारवाई झाली. त्यापूर्वी प्रशासन आणि पोलीस स्वतःचे कर्तव्य विसरले होते कि त्यांचे आर्थिक हितसंबंध होते ?

Boycott Sunburn : सनबर्नसह गोव्यातील सर्व कार्यक्रमांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण रोखावे !

राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते.

Noise Pollution : गोव्यातील ध्वनीच्या पातळीचा होणार अभ्यास; संवेदनशील ठिकाणे निश्‍चित करणार

गोव्यातील ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘ध्वनी मॅपिंग, संवेदनशील ठिकाणांची ओळख आणि ध्वनीप्रदूषण अल्प करण्यासाठी इतर सुविधा असलेला एक प्रकल्प चालू केला आहे. १२ मासांनंतर याचा एक अहवाल सिद्ध केला जाणार आहे.

गोवा : ध्वनीप्रदूषणावरून मांद्रे येथे स्थानिकांनी ‘पार्टी’ बंद पाडली !

मांद्रे येथील नागरिकांचे अभिनंदन ! नागरिकांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !

अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

Boycott Sunburn : ‘सनबर्न’ला पर्यटन खात्याची अनुमती; मात्र ३१ डिसेंबरला ‘सनबर्न’ नाहीच !

सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?

वागातोर  येथे समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे स्थानिक त्रस्त !

नागरिकांना तापदायक ठरणार्‍या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !

Sound Pollution Late Night Parties : गोवा – रात्रीच्या पार्ट्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखा !

अशी मागणी पंचायतीला का करावी लागते ? न्यायालयाने आदेश देऊनही रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत लावल्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? पोलीस आणि प्रशासन यांचे पार्टी आयोजकांशी साटेलोटे आहे का ? 

मंदिरातही पहाटे आरती होत असल्याने त्यामुळे गोंगाट होत नाही का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

मंदिरांतील आरतीमुळे ध्वनीप्रदूषण केले जात असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. अनेक प्रकरणांत पोलीस कारवाई करतातही; मात्र ज्या तत्परतेने मंदिरांवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई होते, त्या तत्परतेने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही, हेच सत्य आहे.

आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले !

उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?