उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !
दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !
दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !
पर्यावरणप्रेमी याविषयी आवाज का उठवत नाहीत ? त्यांचे पर्यावरणप्रेम केवळ विकास प्रकल्पांना विरोध करण्यापुरतेच आहे का ?
‘गोवा सरकार महसुलासाठी सनबर्नला मान्यता देणारच’, याची सनबर्नच्या आयोजकांना निश्चिती आहे, असेच जनतेला वाटणार !
भारतीय संस्कृती ही मांगल्याचा वास असणारी अद्वैताची सुंदर संस्कृती ! इतर जगातील देश चंगळवादाच्या अशांत, बीभत्स आसुरी संस्कृतीच्या विळख्यातून सुटून शांततेचा मार्ग शोधत असतांना आज आशेचा किरण वाटणारी अशी मांगल्य आणि चेतना असणारी सात्त्विक संस्कृती असलेला देश म्हणजे भारत ! जगाने मांगल्याचा, उत्साहाचा, शांततेचा वारसा असलेल्या या देशाकडे आपला तारणहार म्हणून बघावे, असा लौकिक आपल्या भारत … Read more
सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत – काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर
आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत.
नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
फटाक्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा त्या पैशांचा राष्ट्र-धर्म कार्यासाठी विनियोग करावा !
केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलीस, तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार देऊनसुद्धा ते झालेच !