हिंदूंनी केवळ संघटित होणे महत्त्वाचे नाही, तर सामर्थ्यसंपन्न हिंदूंचे संघटन महत्त्वाचे ! – वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी, वायंगणी, मालवण
केवळ दुर्जनांच्या नाशासाठी ईश्वर अवतार घेत नाही, तर ‘परित्राणाय साधुनाम् । (सज्जनांचे रक्षण)’, हाही उद्देश असतो. त्यामुळे साधना, देवाची उपासना आणि भक्ती महत्त्वाची आहे, ती वाढवली पाहिजे.