सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत खनिज तेलाचे साठे सापडले !
अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्रांत खनिज तेलाचे नवे साठे सापडले आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून याविषयी संशोधन चालू होते. त्याला आता यश आले आहे.
अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्रांत खनिज तेलाचे नवे साठे सापडले आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून याविषयी संशोधन चालू होते. त्याला आता यश आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम्. किसान योजना) कृषी विभागाद्वारे राबवण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत शेतकर्यांच्या भ्रमणभाषवर ‘PM Kisan List. APK’ किंवा ‘Pm Kisan APK’ या लिंकचा संदेश येतो.
‘आम्ही भारतीय’वाल्यांना केवळ अल्पसंख्यांकांचाच पुळका का येतो ? हिंदु राष्ट्रपुरुष आणि हिंदु समुदाय यांच्या विरोधात विधाने होतात, त्याचे त्यांना काहीच का वाटत नाही ? ‘आम्ही भारतीय’ म्हणवणारे अल्पसंख्यांक आहेत का ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-निपाणी मार्गावरील दाजीपूर, राधानगरी, मुदाळतिठा, निढोरी, निपाणी ते कलादगी या रस्त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एस्.टी. महामंडळाच्या मिनी बसेस (लहान बसगाड्या) येणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
तालुक्यातील तांबुळी येथील पूर्ण प्राथमिक शाळेत ८ दिवसांपूर्वी सेवारत झालेल्या एका शिक्षकाने मद्याच्या नशेत प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या एकूण ९ विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केल्याचे समजल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशानुसार दोडामार्ग आणि सावंतवाडी या २ तालुक्यांतील एकूण १३ गावांमध्ये वृक्ष तोडण्यास बंदी घातल्याची माहिती ‘सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समिती’चे आणि साहाय्यक वनसंरक्षक सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे.
भारतातील केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर सिंधुदुर्गसारख्या शांतताप्रिय जिल्ह्यातही देशद्रोही आणि जिहादी मानसिकतेच्या मुसलमांनाचा शिरकाव झाला आहे, हे लक्षात हे संकट आता दाराशी आले आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी सज्ज आणि संघटित होणे अत्यंत आवश्यक बनले आहे !
‘जिथे हिंदु मंदिरे सुटली नाहीत, तिथे तुमची आमची घरे कशी सुरक्षित रहातील ?’, असा प्रश्नही मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. थोडक्यात आता हा धोका नजरेपलीकडे राहिला नाही, तर तुमच्या आमच्या घरात पोचला आहे.
भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.