छत्रपतींच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणार्‍या निधीपेक्षाही अल्प !

छत्रपतींच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणार्‍या निधीपेक्षाही अल्प !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?

कुणकेश्‍वर येथे ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ उत्साहात साजरे !

कुणकेश्‍वर येथे ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ उत्साहात साजरे !

भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व : १००० वर्षे अखंड आस्था’ या राष्ट्रीय उत्सवांतर्गत देवगड तालुक्यातील ऐतिहासिक कुणकेश्‍वर मंदिर

SHAKTIPEETH Mahamarg : ‘शक्तीपीठ’ महामार्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील १०९ गावांतून जाणार !

SHAKTIPEETH Mahamarg : ‘शक्तीपीठ’ महामार्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील १०९ गावांतून जाणार !

नागपूर येथील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असा शक्तीपिठाचा मार्ग आहे. यापूर्वी पहिली अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये घोषित करण्यात आली होती; मात्र या महामार्गाला नागरिकांचा विरोध झाल्याने आता नवी अधिसूचना घोषित केली आहे.

अधिकाधिक हानीभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार ! – पालकमंत्री नितेश राणे

अधिकाधिक हानीभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार ! – पालकमंत्री नितेश राणे

दोन दिवसांपूर्वी वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामध्ये सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात हानी झाली. पंचनाम्यानुसार २५ लाख रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

फसलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळण्यासाठी गावागावात ध्वजस्तंभ फडकवा ! – गुरुवर्य पू. संभाजीराव भिडे

फसलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळण्यासाठी गावागावात ध्वजस्तंभ फडकवा ! – गुरुवर्य पू. संभाजीराव भिडे

हिंदुस्थानाचे फसलेले स्वातंत्र्य पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी जिथे जिथे सूर्योदय होतो, त्या प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ फडकला गेला पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाले ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाले ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !

सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड ! फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढविणे हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मुख्य उद्देश….

वाळूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाची एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई

वाळूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाची एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई

या वेळी वाळूची वाहतूक करणारी १५ वाहने कह्यात घेण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांनी वाहनातील वाळू अन्यत्र टाकून पलायन केले.

वेर्ले-सटवाडी रस्त्यावरील मोरी खचली !

वेर्ले-सटवाडी रस्त्यावरील मोरी खचली !

वेर्ले मुख्य रस्ता ते सटवाडीकडे जाणार्‍या मार्गावर एका ठिकाणी मोरी बांधण्यात आली. यासाठी अंदाजे ४ लाख ९९ सहस्र ८६३ रुपयांचे प्रावधान करण्यात आले होते. प्रत्यक्षात काम पूर्ण होताच मोरी एका बाजूने खचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हिंदूंनी केवळ संघटित होणे महत्त्वाचे नाही, तर सामर्थ्यसंपन्न हिंदूंचे संघटन महत्त्वाचे ! – वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी, वायंगणी, मालवण

हिंदूंनी केवळ संघटित होणे महत्त्वाचे नाही, तर सामर्थ्यसंपन्न हिंदूंचे संघटन महत्त्वाचे ! – वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी, वायंगणी, मालवण

केवळ दुर्जनांच्या नाशासाठी ईश्वर अवतार घेत नाही, तर ‘परित्राणाय साधुनाम् । (सज्जनांचे रक्षण)’, हाही उद्देश असतो. त्यामुळे साधना, देवाची उपासना आणि भक्ती महत्त्वाची आहे, ती वाढवली पाहिजे.

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा !

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोवा राज्याला जोडतांना त्याचा एक उपमार्ग (फाटा) रेडी बंदराला जोडला जावा, अशी माझी मागणी आहे.