छत्रपतींच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणार्या निधीपेक्षाही अल्प !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?
भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व : १००० वर्षे अखंड आस्था’ या राष्ट्रीय उत्सवांतर्गत देवगड तालुक्यातील ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर
नागपूर येथील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असा शक्तीपिठाचा मार्ग आहे. यापूर्वी पहिली अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये घोषित करण्यात आली होती; मात्र या महामार्गाला नागरिकांचा विरोध झाल्याने आता नवी अधिसूचना घोषित केली आहे.
दोन दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पडलेल्या पावसामध्ये सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात हानी झाली. पंचनाम्यानुसार २५ लाख रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्थानाचे फसलेले स्वातंत्र्य पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी जिथे जिथे सूर्योदय होतो, त्या प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ फडकला गेला पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड ! फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढविणे हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मुख्य उद्देश….
या वेळी वाळूची वाहतूक करणारी १५ वाहने कह्यात घेण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळूची अवैध वाहतूक करणार्यांनी वाहनातील वाळू अन्यत्र टाकून पलायन केले.
वेर्ले मुख्य रस्ता ते सटवाडीकडे जाणार्या मार्गावर एका ठिकाणी मोरी बांधण्यात आली. यासाठी अंदाजे ४ लाख ९९ सहस्र ८६३ रुपयांचे प्रावधान करण्यात आले होते. प्रत्यक्षात काम पूर्ण होताच मोरी एका बाजूने खचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
केवळ दुर्जनांच्या नाशासाठी ईश्वर अवतार घेत नाही, तर ‘परित्राणाय साधुनाम् । (सज्जनांचे रक्षण)’, हाही उद्देश असतो. त्यामुळे साधना, देवाची उपासना आणि भक्ती महत्त्वाची आहे, ती वाढवली पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोवा राज्याला जोडतांना त्याचा एक उपमार्ग (फाटा) रेडी बंदराला जोडला जावा, अशी माझी मागणी आहे.