Shivamogga Idgah Maidan : शिवमोगा (कर्नाटक) येथे वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करत मैदानाला कुंपण !
कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
हिंदूंना ‘बुरसटलेले’ म्हणणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यावर गप्प का ? शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवांच्या आधारे हिंदु विद्यार्थ्यांचा हिंदु धर्माविषयी बुद्धीभेद करणार्या संघटना याविषयी का बोलत नाहीत ?
धर्मावर आधारित आरक्षणाचे कोणतेच प्रावधान राज्यघटनेत नाही, तरीही बहुमताचा अपलाभ उठवून राज्यघटनेलाही न जुमानणारी काँग्रेस देशाला कायद्याचे राज्य कधी देईल का ? मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी राज्यघटनेचा अवमान करणार्या काँग्रेसला लोकांनी घरची वाट दाखवणेच योग्य ठरेल !
तुमकूरच्या रेल्वे स्थानकाला सिद्धगंगा मठाचे डॉ. श्री शिवकुमार स्वामी (सिद्धगंगा श्री) यांचे नाव देण्यासाठी केंद्रशासनाने संमती देऊन ५ महिने झाले, तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केला.
भाजप माजी खासदार प्रताप सिंह यांची चेतावणी
यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अभिनेते किशोर यांनी अशी गरळओक मशीद अथवा चर्च यांच्यासंदर्भात करण्याचे धाडस दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सरकारी तिजोरीतून एकाच धर्मियांसाठी पैशांची उधळपट्टी करणारी काँग्रेस राज्यघटनेचा नेहमीच अवमान करत आली आहे. तरीही हिंदू सातत्याने काँग्रेसला निवडून देऊन आत्मघात करत आहेत, हे त्यांच्या केव्हा लक्षात येणार ?
जोपर्यंत भारत काँग्रेसमुक्त होत नाही, तोपर्यंत धर्मनिरपेक्ष राज्यघटना असतांनाही असे निर्णय घेतले जाणार !
असा दावा करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?