कोरोनाच्या प्रतिकूल काळात वाचकांसाठी आधारस्तंभ ठरलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

कोरोना संकटकाळात समाजात भीतीचे वातावरण असतांना दैनिकातून मिळणार्‍या मार्गदर्शनामुळे आम्हाला स्थिर रहाता आले.

माहीम (मुंबई) येथील वाचिका श्रीमती नीता गोरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

रात्री दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक डोक्याखाली ठेवून मी झोपायला प्रारंभ केला आणि समवेत बारीक आवाजात भ्रमणभाषवर नामजप लावू लागले. यामुळे मला पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला.

धन, संपत्ती आणि पद या तात्कालिक सुख देणार्‍या गोष्टींपेक्षा भगवंताकडे शाश्वत सुख आणि समाधान मागावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

भगवंत प्रत्येक मनुष्य-प्राणिमात्र यांच्यामध्ये भरभरून आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जी दुःखे किंवा संकटे येतात ती त्याच्या कर्मामुळेच आलेली असतात.

श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिराची चारही द्वारे खुली करण्याच्या आंदोलनास समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्चपासून धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून या अत्याचारांना जागतिक पटलावर ठेवण्याचा दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा हा धाडसी प्रयत्न ! त्याला प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच !

सनातनच्या सांगली येथील हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांच्याकडून पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास सनातन संस्थेच्या सुसंस्कार मालिकेचे ग्रंथ भेट !

हे ग्रंथ कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर (वय ११ वर्षे) याच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी स्वीकारले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘इदं न मम ।’ असा भाव ठेवण्याचे आणि समष्टी सेवा करण्याचे सांगितलेले महत्त्व !

‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वागण्यात साम्य दर्शवणारा एक प्रसंग !

परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापने विषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

‘सनातन प्रभात’मध्ये ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वानुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’. त्यात सांगितल्याप्रमाणे जप केल्यानंतर साधिकेला आलेली अनुभूती येथे देत आहोत.