संतांच्या विचारांमुळे महाराष्ट्रात वैचारिक प्रगल्भता ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
पिंपळनेर येथील वाड्याचा जिर्णोद्धार आणि सभामंडप यांसाठी राज्य सरकारने ५० लाखांचा निधी घोषित केल्याचे पवार यांनी सांगितले.
पिंपळनेर येथील वाड्याचा जिर्णोद्धार आणि सभामंडप यांसाठी राज्य सरकारने ५० लाखांचा निधी घोषित केल्याचे पवार यांनी सांगितले.
‘२१.३.२०२० या दिवशी माझ्या आईचे निधन झाले. माझ्या आईला देवाची फारशी आवड नव्हती, तरीही भगवंताने तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले.
जीवात्म्याची पहिली ओळख म्हणजे ‘मानव’ असणे आणि मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे आहे. ज्या व्यक्तीचे हे उद्दिष्ट असते, त्याच्यासाठी पुत्रप्राप्ती वगैरे गोष्टींना महत्त्व नसते.
संतांना अशी मागणी आणि त्यासाठी अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकारने स्वतःहून हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घातली पाहिजे !
खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात.
लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥
– संत तुकाराम महाराज
‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील विश्लेषण पुढे दिले आहे.
अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले. त्यांचा आदर्श घेऊन कीर्तनकारांनी स्वतःच्या मुख्य उद्देशापासून विचलित न होता कीर्तनसेवा द्यावी, हीच वारकर्यांची अपेक्षा !