६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली उत्तरप्रदेश येथील चि. आराध्या सहगल !

वर्ष २०१६ मध्ये देवाच्या कृपेने आम्हाला चि. आराध्या हे सात्त्विक कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या जन्मापूर्वी पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे केलेले गर्भसंस्कार आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.

उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या महंमद पैगंबर यांच्या चरित्रावरील पुस्तकाचे महंत यति नरसिंहानद यांच्या हस्ते प्रकाशन

या पुस्तकातून इस्लामी कट्टरतावादी विचारसरणी समजावण्यात आली आहे. इस्लाम कशा प्रकारे पसरला ? त्याचा उद्देश काय आहे ?, हे सर्व या पुस्तकातून लक्षात येईल.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथे प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक !

प.पू. काणे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नारायणगाव-पुणे येथे रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. श्रीपाद ठुसे आणि सौ. शीतल ठुसे यांनी पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला.

तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

सनातनचे पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेल्या ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’चा ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आलेला प्रसार !

गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या लेखात ग्रंथ अभियानाचा प्रसार ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमे (‘सोशल मिडिया’) यांच्या माध्यमातून कसा केला ? ते आपण पाहूया.

सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांपेक्षा धर्मशिक्षण, धर्मपालन अन् साधना यांच्या बळावरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल !

‘हिंदु राष्ट्र’ हे धर्मशिक्षण, धर्मपालन आणि साधना या बळावरच स्थापन होणार असल्याने त्यासाठी संत आणि गुरु अशा आध्यात्मिक अधिकारी जनांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्‍या त्यागी, निःस्वार्थी साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी जिवांची आवश्यकता आहे.’

अग्निहोत्राचा प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांचा देहत्याग !

प्रतिदिन अग्निहोत्र करणारे आणि अग्निहोत्राचा भारतासह विदेशातही प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांनी पुणे येथे २६ ऑक्टोबर २०२१ या रात्री ११ वाजता देहत्याग केला.

भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

मनुष्याने बुद्धीच्या दोषांना जर दूर केले, वासनांना नष्ट केले, चित्तावर जमलेल्या कर्मांच्या संस्कारांपासून रक्षण केले आणि त्याच्यात अहंभावाचा लेशही राहिला नाही, तर त्या मनुष्याचा संबंध कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण न होता दैवी सत्तेशी जोडला जातो.