कर्णावती येथे उद्वाहन कोसळून ७ कामगारांचा मृत्यू
इमारतीच्या ९व्या मजल्यावर काम चालू असतांना कामगार उद्वाहनातून साहित्य वरच्या मजल्यावर नेत होते. या वेळी ७ व्या मजल्यावर पोचताच उद्वाहन कोसळले.
इमारतीच्या ९व्या मजल्यावर काम चालू असतांना कामगार उद्वाहनातून साहित्य वरच्या मजल्यावर नेत होते. या वेळी ७ व्या मजल्यावर पोचताच उद्वाहन कोसळले.
पूंछ येथे एक बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण घायाळ झाले. ही बस साविजान येथून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे जात असतांना हा अपघात घडला.
पंतप्रधान मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि घायाळांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले.
अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे, वसई येथील धर्मराज खाटेकर, पुरुषोत्तम खिलखुटी आणि दहिसर येथील शिवाजी बुधकर यांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे घायाळ झाले.
उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ४ भावंडांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धुळ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पहाता ते रोखण्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे !
पाटलीपुत्र येथे गंगानदीमध्ये २ नौकांमध्ये झालेल्या टक्करीमुळे त्या नौका उलटल्या. यामुळे नौकेतील जवळपास ५० जण पाण्यात पडले.
टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची भरधाव वेगातील कार पालघरमधील चारोटी येथे नदीवरील पुलाच्या कठड्याला आदळली. या अपघातात मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.
मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनतेला शिस्त लावणे आवश्यक !
जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! अजून किती अपघात आणि मृत्यू झाल्यानंतर प्रशासन रस्ते चांगले करणार आहे ?