प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना अटक आणि सुटका !

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण केले जाते म्हणून कधी त्यांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अटक केल्याचे ऐकले आहे का ? पोलीस जर असे तत्परत असते, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर एकही आक्रमण झाले नसते !

किराडपुरा येथे चिथावणी देणार्‍या प्रमुख संशयितांमध्ये व्यावसायिकाचा समावेश !

छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीचे प्रकरण
आणखी ८ धर्मांधांना अटक !

कायद्याला वाकुल्या !

भारतात धर्मांधांना जर एवढेच भय किंवा असुरक्षितता वाटत असेल, तर त्यांनी त्यांना सुरक्षित वाटेल, त्या देशात खुशाल निघून जावे; पण विनाकारण हिंदूंना अपकीर्त करू नये !

बंगालची पीडा लवकरच संपवू ! – राज्यपाल आनंद बोस

हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही समाजकंटकांना कायदा हातात घेऊ देणार नाही. अशांवरही पोलीस कठोर कारवाई करतील. बंगाल दीर्घ काळापासून अशा घटना झेलत आहे.

अशी ‘ममता’ नकोच !

हिंदूंना धर्मांधांच्या हाती मरण्यास सोडणारी ममता(बानो) यांची रझाकारी राजवट केंद्राने संपुष्टात आणावी, ही हिंदूंची अपेक्षा !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

या आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी पुढे येणारे अधिवक्ता, तथाकथित मानवाधिकारवाले, इस्लामी संघटना आणि हिंदूंची मानहानी करणारी प्रसारमाध्यमे या टोळीची ‘इकोसिस्टम’ हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे, तरच या टोळीच्या विरोधात लढता येईल.

बिहारमध्ये भाजप सत्तेत आल्यास दंगलखोरांना उलटे टांगले जाईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

वर्ष २०२५ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा जर भाजप राज्यात सत्तेत आला, तर या दंगलखोरांना उलटे टांगले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.

सासाराम (बिहार) येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतर हिंदूंचे पलायन !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदुच असुरक्षित आहेत, हेच अशा घटनांतून परत परत सिद्ध होतो ! आधी तुम्ही तुमचे प्राण वाचवा, जीव राहिला, तर अनेक घरे मिळतील ! – साहाय्य मागणार्‍या हिंदूंना पोलिसांचे उत्तर

मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात ६ धर्मांध मुसलमान घायाळ

रमझानच्या काळात बाँब बनवणे आणि त्याचा वापर हिंदूंना ठार मारण्यासाठी करणे, यांविषयी मुसलमानांचे धर्मगुरु, नेते, अभिनेते नसरुद्दीन शाह, पत्रकार राणा अयुब यांच्यासारखे लोक तोंड का उघडत नाहीत ?