विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !
कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.
कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.
गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी राज्यशासन गंभीर आहे. राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी
हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, बलात्कार, तसेच हत्या करणे आदी असंख्य गंभीर प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत
नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्याचीही मागणी !
आफताब पूनावाला या जिहाद्याला तात्काळ फासावर लटकवावे, अशा घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद विरोधी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे करावेत, अशा मागणीचे निवेदन ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.
हे निवेदन रामचंद्र मुधाळे आणि मिरासो शिंगे यांनी स्वीकारले. हेच निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनाही देण्यात आले.