बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंदिर परिसरात चपला घालून केला प्रवेश !

मंदिरात चपला घालून जाऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारची कृती केल्याच्या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

पी.एफ्.आई. के कार्यकर्ताओं ने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ के नारे लगाना विरोध का एक प्रकार ! – राजद के शिवानंद तिवारी

ऐसे लोगों को भी कारागार में डालो !

अशांनाही कारागृहात डांबा !

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे हा त्यांचा विरोध करण्याचा एक प्रकार आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केले.

बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

राष्टीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) या पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर धाडी घातल्या.

हतबल लोकशाही !

प्रत्येक वेळी संसद, विधानसभा यांत गदारोळ-हाणामारी करणारे, भ्रष्टाचार, गुंडगिरी करणारे, बलात्कार, हत्या असे गंभीर आरोप असलेले लोकप्रतिनिधी वारंवार येतात. हे थांबवण्याची व्यवस्था लोकशाहीत नसल्याने जनहितकारी पितृशाही म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापनाच होणे नितांत आवश्यक आहे !

बिहारच्या नव्या मंत्रीमंडळातील ७२ टक्के मंत्र्यांवर गुन्हे नोंद !

देशात आता लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यावर गुन्हे नोंद असणे ही त्यांची पात्रता समजली जाऊ लागली आहे आणि जनताही अशांना निवडून देत आहे. हे भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक आहे, हे लक्षात घ्या !

नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार
तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील : केवळ भाजपच शिल्लक रहाणार !  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दावा

(म्हणे) ‘पाकिस्तानचे भारतात पकडले जाणारे सर्व हस्तक हिंदू असतात आणि त्यांचा संघाशी संबंध असतो !’

‘जगदानंद सिंह यांचा पाकशी काय संबंध आहे, याचीच चौकशी करण्याची आवश्यकता आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘आपला देश हिंदु राष्ट्र नाही !’

भारतातील बहुसंख्य मुसलमानांचा ‘वन्दे मातरम्’ला विरोध आहे, हे जगजाहीर आहे. त्यातूनच सऊद आलम यांनी उभे रहाण्यास नकार दिला, हे लक्षात येते. अशांनी आता त्यांच्या धर्माच्या ५७ देशांत निघून जावे, असे कुणी सांगितले, तर आश्‍चर्य ते काय ?