सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे कायम स्मरणात रहातील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली

सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात रहातील’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीमिमित्त ट्वीट करून त्यांच्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली.

ग्रीसच्या २ धर्मगुरूंकडून ‘राफेल’ या लढाऊ विमानांची पूजा !

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्यावर त्यांची खिल्ली उडवणारे आता ग्रीसच्या धर्मगुरूंनी केलेल्या पारंपरिक पूजेविषयी तोंड उघडतील का ?

(म्हणे) ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचा परिणाम भारतीय सैनिकांच्या मनावर होईल !’

चीनच्या साम्यवादी सरकारचे मुखपत्र ‘दी ग्लोबल टाईम्स’चे संतापजनक वक्तव्य

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परमवीर चक्राने सन्मानित सैन्याधिकार्‍याच्या पत्नीच्या पायांना स्पर्श करून केले वंदन !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष १९७१ च्या युद्धात शौर्य दाखवल्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले कर्नल होशियार सिंह यांच्या पत्नी धन्नो देवी यांच्या पायांना स्पर्श करून वंदन केले.

भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, ही ऐतिहासिक चूक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

ही चूक आता भारताने सुधारली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

सीमेवरील तणावाची स्थिती पहाता सैन्याने आकस्मिक कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे युद्धाचे संकेत

भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.

सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

अंदमान येथील कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरूनच ब्रिटीश सरकारकडे दयेची याचिका प्रविष्ट केली होती, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.

लक्षद्वीपमध्ये धर्मांधांच्या विरोधामुळे ११ वर्षे रखडलेले मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण !

मोहनदास गांधींनी आयुष्यभर मुसलमानांचे लांगूलचालन केले; मात्र तरीही मुसलमानांना त्यांचा पुतळा उभारावासा वाटत नाही, हे लक्षात घ्या ! मतपेटीसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्यांना ही सणसणीत चपराक होय !

लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करून ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट !

लक्ष्य चुकल्याने लढाऊ विमाने सुरक्षित !

भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका जुलै २०२२ मध्ये कार्यान्वित होणार ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सिंह या वेळी म्हणाले की, भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.