
नवी देहली – संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय खर्चावर देखरेख करण्यासाठी तिन्ही दलांच्या प्रतिनिधींसह एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथ दिली. या अर्थसंकल्पामध्ये आयात अल्प करणे आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सशस्त्र दलांना अत्याधुनिक बनवणे, या सरकारच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘मेक इन इंडिया’ वर भर देण्यात आला असून त्या अंतर्गत वर्ष २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये न्यूनतम ५ प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !