
नवी देहली – संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय खर्चावर देखरेख करण्यासाठी तिन्ही दलांच्या प्रतिनिधींसह एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथ दिली. या अर्थसंकल्पामध्ये आयात अल्प करणे आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सशस्त्र दलांना अत्याधुनिक बनवणे, या सरकारच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘मेक इन इंडिया’ वर भर देण्यात आला असून त्या अंतर्गत वर्ष २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये न्यूनतम ५ प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका