पूर्वीच्या संतांचा समृद्ध वारसा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज चालवत आहेत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

त्या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये त्या बोलत होत्या.

श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार !

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रमुख श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संतांना साहाय्य करणारे लाखो हात सिद्ध करावे लागतील ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी त्यांचे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

निखिल वागळे यांच्या निर्भय सभेविरुद्ध भाजपची पुणे येथे निदर्शने !

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी भाषणाला अनुमती नाकारावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच देवधर यांनीही पुणे पोलिसांकडे केली.

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचा अवमान सहन करणार नाही ! – रवीकिरण इंगवले, ठाकरे गट

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ३ टी.एम्.सी.ने अल्प झाल्याने पुणे महापालिकेसमोर पाणीसाठ्याच्या नियोजनाचे आव्हान !

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे पुणे शहरात पाण्याची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत थोडीशी बिकट आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये खडकवासला धरण साखळीत आजच्या दिवशी २०.२६ टी.एम्.सी. पाणीसाठा शिल्लक होता.

श्री रामललाच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या रेल्वेमध्ये जळता भ्रमणभाष फेकला !

श्री रामललांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या ‘आस्था स्पेशल ट्रेन’मध्ये ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने जळता भ्रमणभाष फेकला.

Hindu Rashtra : भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे आता निश्‍चित ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

प.पू. गोविंददेव गिरि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे भारत त्रेतायुगात जगत आहे. आता भारत हिंदु राष्ट्र होईल हे निश्‍चित !

श्रीराममंदिराची स्थापना म्हणजेच रामराज्याची स्थापना ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

सध्या अमृतकाळ चालू आहे. अयोध्येमध्ये श्रीराममंदिर स्थापन झाले आहे. रामराज्याची स्थापना झाली आहे. भक्तीची लाट निर्माण होत आहे.

वेदांचे रक्षण आणि प्रसार यांसाठी ‘वेदपाठशाळा’ !

ज्या देशातून, भूमीतून वेदांचे उच्चाटन झाले, ते देश, भूमी नष्ट झालेली दिसून येते. देशाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर वेदांचे उच्चारण, वेदांचे रक्षण आणि ते आचरणामध्ये कसे आणायचे ? याचे शिक्षण द्यायला हवे.