SINDHUDURG BreakingNews : गिर्ये, रामेश्‍वर (सिंधुदुर्ग) आंबा संशोधन केंद्रात १० वर्षांत संशोधनच नाही; मात्र वेतनावर ५ कोटी खर्च !

गिर्ये, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून या संदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही. उत्‍पादकांच्‍या मूलभूत समस्‍या सोडवण्‍याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे ?

डोक्‍यावरची भगवी टोपी खाली टाकणार्‍या राजेंद्र लाटकारांचा सकल हिंदु समाजाच्‍या वतीने निषेध !

प्रचाराच्‍या कालावधीत कोल्‍हापूर शहर उत्तर मतदारसंघातील उमेदवार राजेश लाटकर यांनी त्‍यांच्‍या डोक्‍यावर असलेली भगवी टोपी खाली टाकल्‍याचा व्‍हिडिओ सर्वत्र प्रसारीत झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार किंवा ‘नोटा’चा वापर करू ! – आनंद दवे, अध्यक्ष, हिंदु महासभा

‘चैतन्य सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून ‘असोसिएशन ऑफ डी.एस्.के. व्हिक्टिम्स’कडून १८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

‘Hindu Jodo’ Yatra ! : भारतातील १६ राज्यांतून निघणार्‍या यात्रेत लाखो हिंदू सहभागी होणार ! – आदिनाथ संप्रदाय

प्रांतवाद, जातीभेद बाजूला सारून हिंदूंना एकत्र करणे हा ‘हिंदू जोडो’ यात्रेचा उद्देश आहे. त्यामुळे समस्त हिंदू बांधवांनी या यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री श्री २००८ महामंडलेश्वर कल्कीराम महाराज यांनी केले आहे.

काँग्रेसने २ वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री

ते महायुतीचे शिवसेनेचे उत्तर मतदारसंघातील उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशात उद्रेक करण्याचे कारस्थान रचले जात आहे ! – उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार

पाश्चात्त्य आणि युरोपीय देशांमध्ये लोकशाही व्यवस्था यशस्वी होऊ शकली नाही; मात्र भारत हा एकमेव असा देश आहे की, या देशात इतकी विविधता असूनही तेथे लोकशाही जिवंत आहे. भारतीय लोकशाही मोडीत काढण्याचे एक मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहे.

Canada Banned Australia Today YouTube : डॉ. एस्. जयशंकर यांची पत्रकार परिषद प्रसारित झाल्यानंतर कॅनडाने ऑस्ट्रेलियाच्या यू ट्यूब वाहिनीवर घातली बंदी !

भारताने आता कॅनडाशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे, हाच त्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा एकमेव उपाय राहिला आहे. ज्या प्रकारे भारत पाकशी वागत आहे, तसेच आता कॅनडाशी वागणे आवश्यक आहे !

हिंदूंनो, सर्व मतभेद विसरून संघटित व्हा अन् मतदान करा ! – नितेश राणे, प्रवक्ते, भाजप

हिंदूंना त्यांचा धर्म विसरायला लावण्यामागे ब्रिटीश आणि त्यांच्यानंतर काँग्रेसचेच हात असल्याने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी महाराष्ट्रातील हिंदूंनो, कटीबद्ध व्हा !

‘बटेंगे तो कटेंगे’ ही पक्षाची भूमिका नाही ! – पंकजा मुंडे, आमदार, भाजप

‘बटेंगे तो कटेंगे’ हे काय सूत्र आहे का ? असे संदेश कुणीही  सामाजिक माध्यमांवर टाकतो. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कुणीही जाती-धर्माचे राजकारण करू नये. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात आहोत….

वक्फ बोर्ड बरखास्त करा, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा ! – संजय मरकड, अध्यक्ष, मढी कानिफनाथ देवस्थान

हिंदु देवस्थानांच्या भूमी आणि मालमत्ता यांवर दावा ठोकणारा वक्फ कायदाच रहित करणे आवश्यक !