दुर्धर आजाराने त्रस्त असणार्या महिलांना मिळणार आर्थिक साहाय्य !
चिपळूण नगर परिषद हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त असणार्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबवली जात आहे.
चिपळूण नगर परिषद हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त असणार्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबवली जात आहे.
मशिदीवरील भोंग्यामुळे होणार्या त्रासाच्या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्तांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला.
कॅन्सर इन्स्टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीने ग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे.असे ते म्हणाले.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. गत २४ घंट्यांत एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे धोका वाढला असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी कोरोनाविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शासकीय रुग्णालयातच पुरेशी औषधे उपलब्ध नसणे, हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. याला उत्तरदायी असणाऱ्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! औषधांचा तुटवडा आहे की, औषधे रुग्णांना न देता त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो, हेही पहायला हवे !
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘लाइफलाईन’ आस्थापन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.
गरिबांसाठी शासनाने केलेल्या योजनांचा अपलाभ उठवून पैसे उकळणारी रुग्णालये आणि त्यांचे पदाधिकारी समाजद्रोहीच !
अपंग असल्याचे प्रमाणपत्र देण्याकरता ६० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील फिजिओथेरपिस्ट पवन शिरसाठ यांना लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.
राज्यासमवेत शहरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतांनाच संशयित रुग्णांची कोरोना चाचणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र रुग्ण आढळले असून मागील १८४ दिवसांतील हा उच्चांक आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ सहस्र ३८९ एवढी झाली आहे.