मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ! – सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष, मालवण

मुंबईसह देहली येथे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत.

खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांवर उपचार करतांना लुटमार ! – संसदीय समिती

अशा प्रकारे रुग्णांची लुटमार करणार्‍या रुग्णालयांवर केंद्र सरकारने कारवाई करून संबंधित रुग्णांना आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्यासाठी या रुग्णालयातील उत्तरदायींना बाध्य केले पाहिजे !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेवेवर अत्यंत अल्प व्यय ! – आरोग्य संसदीय समिती

आरोग्य सेवेविषयी उदासीन असलेले सरकार !

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्य !

८५ टक्के नागरिकांमधील प्रतिपिंडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.

भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना घेराव

आज शासकीय कर्मचार्‍यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !

कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोरोना वाढीला निमंत्रण !

कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ! – आयुक्त

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

पुण्यातील प्रस्तावित साथरोग रुग्णालय ठाणे येथे उभारण्याचा निर्णय

जगभरातील विविध आजारांच्या साथींचा संसर्ग पुण्यात सातत्याने दिसत आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ आता ११ वर्षांनंतर कोरोना महामारीची साथ पुणे येथे  मुंबईपेक्षा अधिक तीव्रतेने आहे. त्यामुळे पुण्यात साथरोग रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक आहे.