सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे दोन वेगवेगळ्या घटनांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार सत्तेत असूनही तेथे उद्दाम ख्रिस्ती हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करतात, हे संतापजनक ! हे रोखण्यासाठी कठोर कायद्यासह त्यांची प्रभावी कार्यवाही आवश्यक !

(म्हणे) ‘सरस्वती शिशु मंदिरांचीही तपासणी झाली पाहिजे !’

सरस्वती शिशु मंदिरांतून कधीही आतंकवादी, वासनांध निर्माण होत नाहीत, हे जगजाहीर आहे, तसे मदरशांविषयी नाही, हे मसूद यांनाही ठाऊक आहे ! तरीही ते अशा प्रकारे विधान करून त्यांच्या मुसलमान मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत !

(म्हणे) ‘स्त्रीवाद्यांनी भगवे अंतर्वस्त्र घालून विरोध दर्शवावा !’

हिंदूंच्या धार्मिक भावनांची अशा प्रकारे खिल्ली उडवणार्‍या काँग्रेसवाल्यांच्या  विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली एकविसाव्या शतकातही समाजाला विष पाजण्याचा प्रयत्न !

राजकारणी सुषमा अंधारे यांनी एका भाषणामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसह अन्य संतांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भाष्य करणारा लेख…

शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात भाजपकडून १७ डिसेंबरला ‘माफी मांगो’ आंदोलन !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांची निंदानालस्ती उद्धव यांच्या शिवसेनेला सहन कसे होते ? हिंदु देवतांची टिंगलटिवाळी, ‘भगवान श्रीकृष्ण ‘डेट’ला गेले होते’, असे अत्यंत अशलाघ्य विधान करून अपमान करणे, हे शिवसेनेकडूनच होत आहे.

(म्हणे) ‘विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध !’ – हुसेन दलवाई, काँग्रेस

असे आहे, तर मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी लग्न केल्यावर त्यांच्या हत्या का केल्या जातात ? याचे उत्तर हुसेन दलवाई यांनी प्रथम द्यावे !

सुषमा अंधारे ज्या पक्षात रहातील, त्या पक्षाला मतदान न करण्याची विश्व वारकरी सेनेची शपथ !

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदूंच्या देवता, तसेच संत यांविषयी अवमानकारक बोलतांनाचे चलचित्र सामाजिक माध्यमांत सर्वत्र प्रसारित होत असतांना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

सुनावणीला उपस्थित रहाण्यासाठी न्यायालयाकडून गीतकार जावेद अख्तर यांना समन्स !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी मुलुंड येथील न्यायालयाने गीतकार जावेद अख्तर यांना सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित रहाण्याविषयी समन्स !

(म्हणे) ‘हिंदू कावड यात्रा काढून वाहतूक कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमाजपठण का करू शकत नाही ?’

कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी होत नसतांना जाणीवपूर्वक असे विधान करून हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न शौकत अली करत आहेत. कावड यात्रा वर्षातून एकदाच होते, तर नमाज प्रतिदिन ५ वेळा होत असते, त्याविषयी ते बोलत नाहीत !

अशा विश्वविद्यालयांवर बंदीच हवी !

अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. या वेळी त्यांनी ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील’, अशा शब्दांत धमकी दिली.