भगवान अय्यप्पा स्वामी यांचा अवमान करणारे नास्तिकतावादी बैरी नरेश यांच्या विरोधात भाग्यनगरमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !
हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !
हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !
यातून धर्मांध मुसलमानांची विकृत मानसिकता लक्षात येते ! भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा धर्मांधांची नेहमीच तळी उचलत असतात, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार सत्तेत असूनही तेथे उद्दाम ख्रिस्ती हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करतात, हे संतापजनक ! हे रोखण्यासाठी कठोर कायद्यासह त्यांची प्रभावी कार्यवाही आवश्यक !
सरस्वती शिशु मंदिरांतून कधीही आतंकवादी, वासनांध निर्माण होत नाहीत, हे जगजाहीर आहे, तसे मदरशांविषयी नाही, हे मसूद यांनाही ठाऊक आहे ! तरीही ते अशा प्रकारे विधान करून त्यांच्या मुसलमान मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत !
हिंदूंच्या धार्मिक भावनांची अशा प्रकारे खिल्ली उडवणार्या काँग्रेसवाल्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
राजकारणी सुषमा अंधारे यांनी एका भाषणामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसह अन्य संतांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भाष्य करणारा लेख…
हिंदूंच्या श्रद्धास्थानांची निंदानालस्ती उद्धव यांच्या शिवसेनेला सहन कसे होते ? हिंदु देवतांची टिंगलटिवाळी, ‘भगवान श्रीकृष्ण ‘डेट’ला गेले होते’, असे अत्यंत अशलाघ्य विधान करून अपमान करणे, हे शिवसेनेकडूनच होत आहे.
असे आहे, तर मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी लग्न केल्यावर त्यांच्या हत्या का केल्या जातात ? याचे उत्तर हुसेन दलवाई यांनी प्रथम द्यावे !
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदूंच्या देवता, तसेच संत यांविषयी अवमानकारक बोलतांनाचे चलचित्र सामाजिक माध्यमांत सर्वत्र प्रसारित होत असतांना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी मुलुंड येथील न्यायालयाने गीतकार जावेद अख्तर यांना सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित रहाण्याविषयी समन्स !