हिंदूंच्या आत्मघातकी धोरणाचा भारतवर्षावर झालेला दुष्परिणाम !

‘परका शत्रू येता आम्ही आहोत १०५’, हे महाभारतातील सूत्र आम्ही विसरलो, तर त्याचे राष्ट्रीय दुष्परिणाम काय झाले  ?, याविषयी प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी इतिहासातील उदाहरणे देऊन त्याचे केलेले विश्लेषण पुढीलप्रमाणे –

हिंदूंनी संघटन केल्यास पुढील ५ सहस्र वर्षे ते सर्वांना पुरून उरतील ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

हे हिंदूंनो ! तुम्ही दुर्बल आहात; म्हणून सगळे जग जरी ओरडत सुटले, तरीही तुम्ही आपला तेजोभंग होऊ देऊ नका. या सगळ्या आरडाओरडीची मुस्कटदाबी एका विक्रमादित्याचे नाव करू शकेल.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा विनय !

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या जगाचे चित्रच बदलून टाकले. परमाणूयुग, मग ते प्रगतीसाठी किंवा विनाशकारी असले, तरी त्याचे जनक आईन्स्टाईनच आहेत. ते परमाणू बॉम्बसंबंधीच्या संशोधनात व्यस्त होते.

राष्ट्र बनते ते कसे ?

राष्ट्र श्रद्धेमुळे सिद्ध होते. जर कुणी उत्कट श्रद्धा बाळगून असेल आणि दुसरा एखादा त्याच भूमीतील मनुष्य समुदाय त्या भूमीविषयी श्रद्धा बाळगून नसेल, तर श्रद्धा नसणारा मनुष्य समुदाय त्या राष्ट्राचा घटक नव्हे.

कर्म करणे वा न करणे याचा आग्रह नाहीसा केव्हा होतो ?

ज्या वेळी माणूस इंद्रियांच्या भोगात आणि कर्माच्या आचरणात आसक्त होत नाही, (तसेच ज्या वेळी) व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या संकल्पाचा निरास झालेला असतो, तेव्हा त्या वेळी व्यक्तीला ‘योगारूढ’ म्हटले जाते.

धर्मगुरूंचे कर्तव्य !

‘ज्या धार्मिक गोष्टी आजच्या काळात आचरणात आणण्यास अशक्य आणि जाचक भासतात, त्यात आपले तपःसामर्थ्य अन् सत्ता यांच्या बलावर धर्मतत्त्व न सुटता योग्य तो पालट करणे, हेही धर्मगुरु म्हणवणार्‍यांचे कर्तव्य होय. त्यांच्याकडून असे न होईल…

वीर सावरकर उवाच 

‘अत्याचारी इंग्रजी अधिकार्‍याला दंड देईल, असा सार्‍या समाजात कुणीच पुढे येत नाही’, असे पाहून तिघा चापेकर बंधूंनी आपले शिर हाती घेतले आणि त्या अत्याचार्‍याचे शिर छाटले. राष्ट्राचा सूड उगवला.

वीर सावरकर उवाच

‘‘दुसर्‍याच्या आणि विशेषतः संभाव्य शत्रूच्या राज्यावर स्वारी करणे, हा राज्यशास्रात अन्याय होत नाही. किंबहुना राजाचे हेच कर्तव्य आहे की, जोवर तो शत्रू आपल्यावर स्वारी करण्यास समर्थ झालेला नाही

सध्याच्या काळातील शिवाची मारक रूपातील उपासना

भगवान शिवाची नियमितपणे पूजा करा. शिवपिंडीवर दूध अर्पण करा आणि गोशाळेला दान द्या. गायींचे संवर्धन करा. यांवर आक्षेप घेणार्‍यांचा सनदशीर मार्गाने विरोध करा. असा विरोध करणे हीसुद्धा सध्याच्या काळातील शिवाची मारक रूपातील उपासना आहे.

वीर सावरकर उवाच

रणगाडे, युद्धनौका, अचूक बाँबफेकी लढाऊ विमाने, निपुण सैनिक आणि अद्ययावत शस्त्रे या पंचशीलानीच राष्ट्राचे स्वातंत्र्य टिकेल, नुसत्या मैत्रीने नाही.