सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

देशभरात युवती किंवा विद्यार्थिनी यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तसेच लिंगभेदामुळे होणार्‍या हिंसेमुळे युवतींचा विकास, शिक्षण आणि आरोग्य यांची वाढ खुंटत आहे.

आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !

आपल्या पवित्र परंपरा आणि सनातन धर्म यांवरच आमच्या देशाची उभारणी झाली आहे, होणार आहे आणि तशी ती आज करायची आहे. तीच आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे.

आई आणि जन्मभूमीचे महत्व !

लक्ष्मणा, लंका सोन्याची जरी असली तरी मला तिच्याविषयी प्रेम नाही. आई आणि जन्मभूमी मला स्वर्गाहूनही थोर वाटतात.

…तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !

ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड या देशांत आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये येणारे सर्व भाविक सात्त्विक वेशभूषा करतात.

धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम ! 

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन ..

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य असेच चालू राहू दे ! – ऑलिव्हियो पिंटो, मालक, स्वीम सी बीच रिसॉर्ट

मी गेली २५ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’शी जोडला गेलो आहे (ते प्रारंभीपासून  दैनिकात विज्ञापन देतात), याचा मला आनंद आहे. गेली २५ वर्षे तुम्ही जे गैर गोष्टी उघड करण्याचे चांगले कार्य करत आहात, ते तसेच चालू ठेवा. माझ्या शुभेच्छा !

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.

‘सीएए’ राज्यांमध्ये लागू झाल्यानंतरच परिवर्तन होईल !

हा कायदा राज्यांमध्ये लागू झाल्यानंतर देशात परिवर्तन होऊ शकते. असे झाले, तर जे लोक शरणार्थी किंवा गरीब होते, त्यांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाला मान्यता मिळाल्यासारखे आहे. ‘सीएए’मुळे सहस्रो शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे.

विद्यार्थी जीवनात प्रगती करण्यासाठी धर्माचा उपयोग कसा होऊ शकेल ?

या आश्रमाच्या धर्मांतर्गत सांगितलेल्या उपासना या विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण आणि धारण करण्याची क्षमता वाढवण्यास अतिशय उपयुक्त आहेत.