हत्येचे पातक मानणारी संस्कृती मांसाहाराला कशी मान्यता देईल ?
त्याचसमवेत भारताची वाढती लोकसंख्या बघता आपण व्यापक प्रमाणात मांसाहार स्वीकारला असता, तर सगळ्यांना पोटभर अन्न मिळू शकले असते का ?
त्याचसमवेत भारताची वाढती लोकसंख्या बघता आपण व्यापक प्रमाणात मांसाहार स्वीकारला असता, तर सगळ्यांना पोटभर अन्न मिळू शकले असते का ?
या जगात विश्वाचा बादशहा कोण होऊ शकतो ? जो भगवंताचा झाला, तोच खरा बादशहा होय !
‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद म्हणजे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे.
२०२४ या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२६ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.
गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते.
हिंदु धर्मातील हिंदु सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’
सध्या हिंदूसंघटन आणि हिंदु पुनरुत्थान यांचे प्रतीक असलेला अन् भारतात लक्षावधी जागृत हिंदूंकडून मान्यता पावलेला ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ झोपडीपासून राजवाड्यापर्यंत सर्वत्र उभारला जावा.’
शास्त्रीयदृष्ट्या बघितले तर आपल्याला असे लक्षात येईल की, मांसाहार करणार्या प्राण्यांची शरीर रचना भिन्न आहे. मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारी प्राण्यांसारखी आहे.
‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील शेतकर्यांना ‘चांदा ते बांदा’ या योजनेतून शेळ्या आणि बकरे यांचे वाटप करण्यात आले होते; मात्र यातील काही शेळ्यांचा मृत्यू झाला.