वीर सावरकर उवाच

संतांची खरी थोरवी चमत्कारात नसून त्यांच्या पवित्र वाणीत, ग्रंथात, परोपकारी आणि उदात्त चारित्र्यातच साठवलेली आहे.

सावरकर तत्त्वज्ञान !

वर्ष १९३७ मध्ये कर्णावती (अहमदाबाद) मध्ये भरलेल्या हिंदु महासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उद्घोषिले, ‘हिंदु हे स्वयमेव राष्ट्र्र आहे. अर्थात् आपल्या हिंदु राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी सावरकर यांनी वर्ष १९२३ मध्ये ‘हिंदुत्व’ हा प्रबंध लिहिला होता.

क्षात्रधर्म प्रखर झाला, तरच हिंदु धर्म टिकेल !

‘दंडकारण्यात ऋषिमुनींकरता असलेल्या यज्ञकार्यात राक्षस अडथळे आणून त्रास देत. तेव्हा यज्ञकार्य सुरळीत चालावे; म्हणून कुमार वयातील राम-लक्ष्मण यांनी त्यांच्या धनुर्विद्येच्या प्रभावाने राक्षसांचा विध्वंस केला आणि यज्ञकार्याला सुरक्षा दिली.

वीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांविषयी काढलेले उद्गार !

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य युद्ध केले ते काही केवळ महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रांना मुक्त करण्यासाठीच नसून उभ्या भारतखंडातील क्षेत्रांना मुक्त करण्यासाठी होते.

हिंदु संस्कृती अद्यापही सुव्यवस्थित चालण्यामागील मुख्य कारण !

इतर धर्म आणि संस्कृती यांचा विचार करता हिंदु धर्म अन् संस्कृती अद्यापही सुव्यवस्थित चाललेली पाहून खरी धन्यता वाटते. या धन्यतेला कारण आमचे आद्यऋषि, आद्यशंकराचार्य, त्यांची शिष्य-प्रशिष्य-परंपरा, वेद रक्षण करणारे वैदिक….

कर्मकांडापेक्षा राज्यकारभाराच्या महत्त्वाविषयी जाणीव करून देणारे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे आणि त्यानुसार आचरण करणारे पेशवे !

‘ब्राह्मणकुलोत्पन्न पेशवे राज्यकारभार करू लागले, तेव्हा ते प्रथम पूर्वपरंपरेने चालू असलेले संध्या-पूजा-अनुष्ठान आदी धार्मिक कर्तव्ये पार पाडत आणि नंतर दरबारात येऊन बसत. कर्मकांडाला उशीर झाल्यास दरबारातील लोकांना ताटकळत बसावे लागे.

हिंदूंच्या आत्मघातकी धोरणाचा भारतवर्षावर झालेला दुष्परिणाम !

‘परका शत्रू येता आम्ही आहोत १०५’, हे महाभारतातील सूत्र आम्ही विसरलो, तर त्याचे राष्ट्रीय दुष्परिणाम काय झाले  ?, याविषयी प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी इतिहासातील उदाहरणे देऊन त्याचे केलेले विश्लेषण पुढीलप्रमाणे –

हिंदूंनी संघटन केल्यास पुढील ५ सहस्र वर्षे ते सर्वांना पुरून उरतील ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

हे हिंदूंनो ! तुम्ही दुर्बल आहात; म्हणून सगळे जग जरी ओरडत सुटले, तरीही तुम्ही आपला तेजोभंग होऊ देऊ नका. या सगळ्या आरडाओरडीची मुस्कटदाबी एका विक्रमादित्याचे नाव करू शकेल.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा विनय !

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या जगाचे चित्रच बदलून टाकले. परमाणूयुग, मग ते प्रगतीसाठी किंवा विनाशकारी असले, तरी त्याचे जनक आईन्स्टाईनच आहेत. ते परमाणू बॉम्बसंबंधीच्या संशोधनात व्यस्त होते.

राष्ट्र बनते ते कसे ?

राष्ट्र श्रद्धेमुळे सिद्ध होते. जर कुणी उत्कट श्रद्धा बाळगून असेल आणि दुसरा एखादा त्याच भूमीतील मनुष्य समुदाय त्या भूमीविषयी श्रद्धा बाळगून नसेल, तर श्रद्धा नसणारा मनुष्य समुदाय त्या राष्ट्राचा घटक नव्हे.