वीर सावरकर उवाच 

‘अत्याचारी इंग्रजी अधिकार्‍याला दंड देईल, असा सार्‍या समाजात कुणीच पुढे येत नाही’, असे पाहून तिघा चापेकर बंधूंनी आपले शिर हाती घेतले आणि त्या अत्याचार्‍याचे शिर छाटले. राष्ट्राचा सूड उगवला.

वीर सावरकर उवाच

‘‘दुसर्‍याच्या आणि विशेषतः संभाव्य शत्रूच्या राज्यावर स्वारी करणे, हा राज्यशास्रात अन्याय होत नाही. किंबहुना राजाचे हेच कर्तव्य आहे की, जोवर तो शत्रू आपल्यावर स्वारी करण्यास समर्थ झालेला नाही

सध्याच्या काळातील शिवाची मारक रूपातील उपासना

भगवान शिवाची नियमितपणे पूजा करा. शिवपिंडीवर दूध अर्पण करा आणि गोशाळेला दान द्या. गायींचे संवर्धन करा. यांवर आक्षेप घेणार्‍यांचा सनदशीर मार्गाने विरोध करा. असा विरोध करणे हीसुद्धा सध्याच्या काळातील शिवाची मारक रूपातील उपासना आहे.

वीर सावरकर उवाच

रणगाडे, युद्धनौका, अचूक बाँबफेकी लढाऊ विमाने, निपुण सैनिक आणि अद्ययावत शस्त्रे या पंचशीलानीच राष्ट्राचे स्वातंत्र्य टिकेल, नुसत्या मैत्रीने नाही.

हिंदूंना अंतिम संदेश : कोणत्याही किमतीत ध्येय साध्य करा !

आज रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

वीर सावरकर उवाच

आपण जर हिंदू म्हणून संघटित झालो नाही आणि मुसलमानांच्या मागण्या धुडकावून लावल्या नाहीत, तर या देशाचे तुकडे करण्याची मागणी केल्यावाचून ते रहाणार नाहीत.

वीर सावरकर उवाच 

इंग्रजांचे राज्‍य नष्‍ट झाल्‍यावरही हे मुसलमान येथे त्‍यांचे इस्‍लामी राज्‍य स्‍थापनेच्‍या महत्त्वाकांक्षेने तुम्‍हाला सतावत रहातील. यासाठी तुम्‍ही दक्ष रहा. मुसलमान हे स्‍वतःला एक वेगळे राष्‍ट्र मानत असल्‍याने त्‍यांनी बाहेरच्‍या मुसलमान देशांची संगनमत करून..

भारताचा रशिया आणि अमेरिका यांच्‍याविषयीचा धाडसी निर्णय !

जगात रशियाला अत्‍यंत संवेदनशील तंत्रज्ञान पुरवणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा दुसर्‍या क्रमांकाचा देश बनला आहे. चीन नंतर भारत रशियाला ‘मायक्रोचिप्‍स’, ‘सर्किट्‍स’ आणि ‘मशीन टूल्‍स’ (यंत्रसामुग्री) यांचा सर्वाधिक पुरवठा करतो.

परमार्थ

परमार्थात, प्रखर अशी साधना, योगाभ्‍यास, त्‍यामुळे येणार्‍या अंतरंगानुभवाचे स्‍वारस्‍य, अनन्‍य गुरुभक्‍तीने होणारी स्‍फूर्ती आणि बोध हे उपास्‍यदेवतेच्‍या उपासनेने प्राप्‍त होणारे तपस्‍तेज, वेदाभ्‍यासाने येणारी प्रसन्‍नता, शास्‍त्रोक्‍त कर्माचरणाने येणारी चित्तशुद्धी, शांती, ओज, तेज यांची आवश्‍यकता आहे.

संघटनाचे महत्त्व !

फक्‍त संघटन करून मनात आणा, म्‍हणजे आज गेली पाच सहस्र वर्षे तुम्‍ही जसे सर्वांना पुरून उरला आहात, तसेच त्‍या कोदंडधारी रावण हत्‍यारी श्रीरामांच्‍या चेतनेने व चापाने पुढील पाच सहस्‍त्र वर्षे तुम्‍ही सर्वांस पुरून उराल !