लसीकरणाचा भारतीय इतिहास

लसीकरणाचा भारतीय इतिहास

मित्रा देसाई यांचे नवीन पुस्तक म्हणजेच ‘Shitala : How India enabled vaccination’. या पुस्तकातून भारतामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची आश्‍चर्यचकित करणारी माहिती रोचक पद्धतीने मिळते.

अजूनही शौचालयेच ?

अजूनही शौचालयेच ?

‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

प्रथमोपचार शिकून जीवदान द्या !

प्रथमोपचार शिकून जीवदान द्या !

भीषण आपत्काळात विविध आपत्तींमध्ये कुणाला इजा किंवा दुखापत झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत, रुग्णांना कसे हाताळावे याचे सर्वांनीच प्रशिक्षण घ्यावे !

वाढते गुन्हेगारी विश्‍व !

वाढते गुन्हेगारी विश्‍व !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक न उरल्याने ‘आपले कुणीही वाकडे करू शकत नाही’, ही मानसिकता वाढीस लागत आहे. आज अनेकांच्या तोंडी आक्रमण, हत्या अशीच भाषा असते.

चीनचे भारताशी सायबर युद्ध : एक आव्हान !

चीनचे भारताशी सायबर युद्ध : एक आव्हान !

गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.

चीनने उघूर तुर्क मुसलमानांशी योग्य व्यवहार करावा !

चीनने उघूर तुर्क मुसलमानांशी योग्य व्यवहार करावा !

तुर्कस्तानने सुनावले आणि चीनने व्यवहार सुधारला, असे कधीतरी होईल का ? चीन अमेरिकेला भीक घालत नाही, तेथे तुर्कस्तानला काय महत्त्व देणार ? तुर्कस्तान केवळ जगातील मुसलमानांना, ‘आम्ही मुसलमानांसाठी काही तरी करत आहोत’,  हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे !

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी ठार

अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी ठार

अफगाणिस्तान इस्लामी देश असून तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. तेथे अशा घटना घडतात आणि जगातील एकही इस्लामी संघटना किंवा अन्य इस्लामी देश याविरोधात तोंड उघडत नाहीत, मुल्ला मौलवी फतवा काढतांना कधी दिसत नाहीत !

परशुराम, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करा ! – हर्षद खानविलकर

परशुराम, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करा ! – हर्षद खानविलकर

आता आपल्यालाच राष्ट्राभिमान जागवण्याची आवश्यकता आहे. २६ जानेवारीनिमित्त शौर्यजागृती करण्याची आवश्यकता आहे. शारीरिक, मानसिक यांसह आपल्याला बौद्धिक आणि आध्यात्मिक बळही वाढवायचे आहे.

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.

राजकारणातील ‘क्षमा’ !

राजकारणातील ‘क्षमा’ !

एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांनी क्षमा मागणे याद्वारे त्या राष्ट्राचे संपूर्ण विश्‍वाच्या दृष्टीने असलेले अस्तित्व आणि महत्त्व यांची प्रचीती येते. यातूनच त्या राष्ट्राची प्रगती आणि विकास यांचा पुढील टप्पा आपसूक साधला जातो. क्षमायाचनेचा मार्गच देशाला राष्ट्रोत्कर्षापर्यंत नेतो.