मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला संरक्षण पुरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारल्यावर आणि हिंदु तरुणाशी विवाह केल्यावर तिला ठार मारण्याची धमकी मिळते आणि निधर्मीवादी याविषयी मौन बागळतात, हे लक्षात घ्या !

चीनला शिनजियांग प्रांतातील उगूर मुसलमानांचे अस्तित्वच संपवायचे आहे ! – अहवाल

भारतातील मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर गळे काढणारे पाक आणि जगातील अन्य इस्लामी राष्ट्रे आता चीनच्या या इस्लामविरोधी कृत्याविषयी गप्प का ? आता चीनविरुद्ध ते जिहाद का पुकारत नाहीत ?

पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांची ढोंगबाजी सी.एन्.एन्. वृत्तवाहिनीकडून उघड !

भारतातील पाकप्रेमी आणि पॅलेस्टाईनचा पुळका असणारे याविषयी बोलतील का ? माती नरम असली की, ती कोपर्‍याने खणणारे भारतातील धर्मांध चीनसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या !

सुदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याविषयीची मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार

‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात ‘आओ इस्रायलका साथ दे, कलकी लढाई का साथी है इस्रायल’, या विषयावर चर्चेचा कार्यक्रम होता.

चीनमध्ये ६३० उघूर मुसलमान इमाम अटकेत ! – मानवाधिकार संघटनेचा दावा

इस्रायलच्या विरोधात उभी ठाकणारी ५७ मुसलमान देशांची संघटना चीनकडून होणार्‍या उघूर मुसलमानांवरील अत्याचारांच्या विरोधात का बोलत नाही ?

(म्हणे) ‘पॅलेस्टाईन आणि काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी अणूबॉम्ब टाका !’ – पाकिस्तानी खासदाराची दर्पोक्ती

पाकिस्तानच्या डोक्यावरील जिहादचे भूत पहाता आज ना उद्या तो भारतावर आणूबॉम्ब टाकायला मागे-पुढे पहाणार नाही, हे लक्षात घेऊन भारताने पाकला वेळीच त्याच्याकडे असलेल्या अणूबॉम्बसह नष्ट करणेच राष्ट्रहिताचे ठरेल !

पुणे येथे गोरक्षकासह त्याच्या मित्रांना मारहाण करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

कठोर निर्बंधांमधील दुजाभाव !

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर (सोलापूर) येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. लाखो वारकरी आणि भाविक अत्यंत श्रद्धेने एकत्रित येतात; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घातलेल्या कठोर निर्बंधामुळे संपूर्ण वर्षभरात केवळ आषाढीच काय, तर अन्य कोणतीही यात्रा भरली नाही.

इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेकडून निषेध

जगभरात कुठेही मुसलमानांवर आक्रमण झाले की, भारतातील मुसलमान निषेध नोंदवतात किंवा आंदोलन करतात.

पंजाबमधील मुसलमानबहुल असणारे क्षेत्र स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित !

देशातून काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आले असतांनाही तिचे मुसलमान लांगूलचालन करण्याचे प्रयत्न अद्यापही सुटत नाही, हे यातून लक्षात येते ! अशा काँग्रेसला हिंदूंनी आता इतिहासजमा करण्याचीच आवश्यकता आहे !