मोगा (पंजाब) येथे खलिस्तानी आतंकवाद्यांकडून काँग्रेसच्या नेत्याची हत्या !
याविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो तोंड उघडतील का ? अर्श डल्ला याच्यावर कारवाई करतील का ?
याविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो तोंड उघडतील का ? अर्श डल्ला याच्यावर कारवाई करतील का ?
कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही.
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने जात आहे, हेच अशा घटनांवरून लक्षात येते !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सेर्टो थांगथांग कोम यांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.
हिंदूबहुल देशाच्या राजधानीतच हिंदू असुरक्षित आहेत, तेथे अन्य ठिकाणांची काय स्थिती असेल ? , हे लक्षात येते ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उडघत नाहीत !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता.
घरझडतीत जप्त केलेली पुस्तके आणि पत्रके यांवर समीर गायकवाड यांचे नाव नाही, ‘एखाद्या गोष्टीचे प्रबोधन करणे’ म्हणजे आक्षेपार्ह आहे का ? समीर गायकवाड यांच्या ‘डायरी’त अनेक नावे आणि लिखाण असतांना केवळ एका विशिष्ट व्यक्तीचेच नाव पंच पटेल यांनी नमूद केले.
हवाईसुंदरी रूपलच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने अंधेरी परिसरातील कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रमला या प्रकरणी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मीरा रोड येथील मनोज साने आणि मृत सरस्वती वैद्य हे दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते. त्यांच्यात भांडण झाल्याने आरोपी साने याने सरस्वती वैद्य हिची ८ जूनला विष देऊन हत्या केली होती.