विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने विनामूल्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे शिबिर

या भागात अशिक्षित लोकांची संख्या अधिक असल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गेले १५ दिवस या भागात लस घेण्याविषयी लोकांचे प्रबोधन केले. त्यामुळे १०८ लोकांचे लसीकरण होऊ शकले.

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !

रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

रेल्वेतून प्रवास करतांना आपल्याला रेल्वेकडून दिल्या जाणार्‍या सुविधा ठाऊक नसतात. रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

सारथी फाऊंडेशनच्या वतीने १५ ऑगस्टच्या निमित्ताने बालगंधर्व नाट्यमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !

अधिक माहितीसाठी पू. संतोष दाभाडेमाऊली – ८६००९४७७८९, श्री. चेतन दाभाडे – ९४२३०३७८३३ यांना या क्रमांकावर संपर्क साधावा.

सातारा शहरामध्ये हिवतापाचे रुग्ण वाढले

नव्याने आलेल्या ‘झिका’ विषाणूचा धोका वाढला असून पुण्यामध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सातारा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

टाटा रुग्णालयात कर्करोगावर ‘प्रोटॉन’ उपचारपद्धतीची सुविधा !

एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी उपचारपद्धतीने उपचार देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जगातील केवळ १२० देशांमध्ये ही उपचारपद्धत उपलब्ध आहे.

मेळघाट (जिल्हा अमरावती) येथे सव्वा वर्षात आरोग्य सुविधा मिळण्यास विलंब झाल्यामुळे २६२ बालकांचा मृत्यू !

हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !

राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण ! !

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ १० वर्षेच आरक्षण देणे अपेक्षित होते, हे येथे लक्षात घ्यायला हवे !