अपहाराचा ठपका असलेल्या वाहकाचे त्याच आगारात पुन्हा स्थानांतर नाही !
अपहार करणार्या वाहकांचे इतरत्र स्थानांतर केल्यानंतर त्यांच्या वृत्तीत चांगला फरक पडेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा भ्रष्ट वाहकांना कायमस्वरूपी बडतर्फ केले पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे