कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून अवैध मांसविक्री करणार्यांवर कारवाई
कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध अवैध धंदे करण्याचे धाडस करतात.
कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध अवैध धंदे करण्याचे धाडस करतात.
महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील ६४० एकर जमीन स्थानिक शेतकर्यांना फसवून आयुक्त वळवी आणि त्यांचे नातेवाईक यांनी घेतली आहे, अशा अनेक तक्रारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.
गैरकृत्ये करून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार्या आणि समाजात अनाचार फोफावू देणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
लाचखोरीत मोठे प्रशासकीय अधिकारी सहभागी असणे, हे भ्रष्टाचाराची समस्या गंभीर बनल्याचे लक्षण !
जालना येथे ‘एस्.आर्.पी.एफ्.’ची (राज्य राखीव पोलीस दलाची) २४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये मैदानी चाचणीमधील १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात गैरप्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांना वाटले.
ज्या दिवशी परीक्षा होती, त्या दिवशी पाटणा (बिहार) येथे १३ व्यक्तींना पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परीक्षेपूर्वी १० लाख आणि परीक्षा झाल्यावर उर्वरित रक्कम द्यायची, असे पेपर फोडणार्यांचे म्हणणे होते.
मुळात संशोधन वृत्ती जागृत करून अशा प्रकारांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती कुणामध्ये नसल्याने यातील खरे सत्य बाहेर येतच नाही.
मोरजी (गोवा) येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी ‘जी.सी.ए. घाया इन्फ्रा’ आणि ‘इरप इन्फ्रा’ या २ आस्थापनांनी बळकावल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
शुल्क भरण्यासाठी २ दिवस असतांनाही शाळेने अशी अरेरावी का केली ? या प्रकरणी संबंधितांना खडसवायलाच हवे !
नारेगाव येथे सर्रासपणे अवैध मद्य, गांजा यांची विक्री होत आहे, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको.