मंदिरांच्या संदर्भातील ‘नॅरेटिव्ह’ पसरवणार्यांची मते वेळीच खोडून काढली पाहिजेत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग..
महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग..
श्री अंबाबाई-श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या वतीने कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘एल्.ई.डी. स्क्रीन’वर मंदिरातील थेट प्रक्षेपण दाखवले जाते. या ठिकाणीही योग्य ध्वनीयंत्रणेच्या माध्यमातून त्याच वेळी पूजाअर्चा, मंत्रोच्चार आणि आरत्या ऐकवण्यात याव्यात.
महाराष्ट्र मंदिर महासंघ पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे यांनी मंदिरांसाठी वस्त्रसंहितेची (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक वेशभूषा) आवश्यकता सांगतांना या आचारसंहितेतील सूत्रे आणि त्यामागची भूमिका स्पष्ट केली.
हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यासाठी निवेदन का द्यावे लागते ? मंदिर प्रशासनाने ते स्वत:हून केले पाहिजे !
अंत्री मलकापूर (जिल्हा अकोला) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ ! ४०० हून अधिक मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, अधिवक्ते आणि मंदिर अभ्यासक सहभागी ! अकोला, २९ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे … Read more
मंदिरांत हिंदूंना सनातन हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. मनुदेवी, यावल (जिल्हा जळगाव) येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त ते बोलत होते.
वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती बळकावण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला दिला.
या आदेशामुळे महसूल विभागाला दणका बसला. अमरावतीच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी प्रकरणाचे अधिक सखोल अन्वेषण करून पुन्हा सुनावणीचे निर्देश दिले.
मंदिर महासंघाने चांगले कार्य हाती घेतले आहे. सर्वांनी मिळून शासनावर हिंदुहिताचे कायदे व्हावेत, यासाठी दबाव निर्माण करू शकतो.