तुम्ही २४ कोटी मुसलमानांना समुद्रात फेकणार कि चीनमध्ये पाठवणार ? – फारुख अब्दुल्ला
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना धडा शिकवू’ असे विधान करणारे एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविषयी अब्दुल्ला तोंड का उघडत नाहीत ?
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना धडा शिकवू’ असे विधान करणारे एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविषयी अब्दुल्ला तोंड का उघडत नाहीत ?
‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्याचे सांगून नरसंहाराची धग अल्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयुक्त कार्यालयाने काश्मीर प्रश्नावर मांडलेली भूमिका अयोग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. ‘हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये वाढणारा खलिस्तानी आतंकवादही ब्रिटीश साम्राज्यासाठी मोठा धोका आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
काश्मीरमधील आतंकवादी संघटना ‘अल्-बद्र’चा कमांडर सैयद खालिद रझा याला अज्ञातांना गोळ्या झाडून ठार केले. तो मृत्यूपर्यंत काश्मीरमध्ये सक्रीय होता. ‘सिंधुदेश रिवोल्यूशनरी आर्मी’ या संघटनेने रझा याच्या हत्येचे दायित्व घेतले आहे.
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
शत्रूशी लढणार्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत आणि पाकिस्तान देशांच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.
भारताने युद्ध लढण्यास सांगितले नव्हते, तर पाकलाच ती खुमखुमी होती आणि त्याचाच हा परिणाम आहे. हा परिणाम इतक्यावरच थांबणार नसून पाकची पुरती वाताहात होणार आहे, हे शरीफ यांनी लक्षात ठेवावे !
इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !
तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष करून भारताचा पुरातन भगवा ध्वज मागे टाकून तिरंगा निवडला. जर त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र झाला असता, तर भगवा हाच राष्ट्रध्वज असता !