धुमसते काश्मीर !

जिहादी आतंकवाद्यांनी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या ५-६ दिवसांत आतंकवाद्यांनी एकूण ७ जणांची हत्या केली आहे. त्यामुळे या सर्वच घटना ‘आतंकवादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे…

काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये एक आतंकवादी ठार

सुरक्षादलाकडून ‘येथे आणखी आतंकवादी लपले आहेत का ?’, हे शोधण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे.

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनाचा निषेध !’ – तालिबान

जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे. याविषयी तालिबानने नाक खुपसायची आवश्यकता नाही, अशा शब्दांत भारताने फुटकळ तालिबानला फटकारले पाहिजे.

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे.

(म्हणे) ‘प्रभु श्रीराम हे केवळ भाजप आणि संघ यांचेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे आहेत !’ – फारूक अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स

जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्‍या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ?

जम्मू-काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवले, तर तेथे तालिबानी राज्य येईल ! – ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमॅन

ब्रिटनच्या खासदाराला जे समजते, ते भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकारण्यांना आणि त्यांच्या पक्षांना का कळत नाही ?

काश्मीरमध्ये दोन चकमकीत ४ आतंकवादी ठार

३-४ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे आवश्यक !

काश्मीरमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील आतंकवादी कारवाया करतील, याची चिंता करण्याची आवश्यकता नाही ! – लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे

फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोर्‍यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही.

बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे ३३६ काश्मिरी हिंदु कुटुंबियांसाठी ट्रांझिट कॅम्प बनवण्यात येणार !

केवळ कॅम्प बनवून उपयोग नाही, तर त्यांचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत; कारण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्याप मुळासकट नष्ट झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !