काश्मीरमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील आतंकवादी कारवाया करतील, याची चिंता करण्याची आवश्यकता नाही ! – लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे
फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोर्यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही.
फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोर्यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही.
केवळ कॅम्प बनवून उपयोग नाही, तर त्यांचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत; कारण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्याप मुळासकट नष्ट झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
असे काही होण्याआधी भारतानेच तालिबानला साहाय्य करणार्या पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे !
केवळ गुन्हे नोंदवून थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
आज ना उद्या तालिबानी आतंकवादी भारतात घातपात करण्यासाठी घुसणार, हे निश्चित आहे. त्यापूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी आक्रमण करणे आवश्यक !
आज ना उद्या तालिबानी आतंकवादी भारतात घातपात करण्यासाठी घुसणार, हे निश्चित आहे. त्यापूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी आक्रमण करणे आवश्यक !
आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना धर्म असतो अन् त्यामुळेच ते इस्लामसाठी एकत्र येतात, हे या आवाहनातून सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !
कलम ३७० हटवल्यानंतर हिंदूंनी प्रथमच श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात लाल चौकात मिरवणूक काढली. या वेळी सुरक्षादलांकडून संरक्षण देण्यात आले होते.
पाकिस्तानला ‘काश्मीर’ म्हणजे अफगाणिस्तान वाटले का ? अशा पाकला अद्दल घडवण्याची हीच योग्य वेळ असून त्यासाठी भारताने पावले उचलावीत !