हरियाणा सरकारकडूनही ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त !
देशात मुसलमानबहुल भागांत अशा घटना घडत असतील, तर पोलिसांनी तात्काळ अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
देशात मुसलमानबहुल भागांत अशा घटना घडत असतील, तर पोलिसांनी तात्काळ अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
काश्मिरी पंडितांवर प्रचंड अत्याचार होऊनही एकाही पंडिताने शस्त्र उचलले नाही किंवा एकही जण अतिरेकी झाला नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचे हे मोठे उदाहरण आहे. आपल्याच देशातील लोकांना आपले घरदार सोडून दुसर्या भागात बळजोरीने स्थायिक व्हावे लागणे, हे लज्जास्पद आहे.
भारतात राष्ट्रभक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास राष्ट्रविरोधक एकत्र येतात. कुठे ‘मॉब लिंचिंग’ झाल्यास साम्यवादी आणि तथाकथित बुद्धीजीवी एकवटतात; पण हिंदु पंडितांचा मोठा नरसंहार होऊनही साम्यवाद्यांनी अश्रू ढाळले नाहीत किंवा सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले नाहीत.
प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट ‘आयईडी’मुळे झाला असून यामागे आतंकवादी संघटनांचा हात नसल्याचे पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे.
काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद होऊन ३० वर्षे झाल्यानंतर चित्रपट बनवला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंवर झालेले अशा प्रकारचे अत्याचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यास निष्क्रीय रहाणार्या हिंदूंवर सातत्याने धर्मांध आक्रमण करत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ?
दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना दूरभाष करून दिलगिरी व्यक्त केली.
आक्रमणांच्या व्यतिरिक्त जवळ जवळ प्रतिदिन या क्षेत्रांमध्ये होणार्या अन्य आतंकवादी कारवाया, सीमेवर प्रतिवर्षी शेकडो वेळा होणारे युद्धविरामाचे उल्लंघन आणि आतंकवाद्यांची घुसखोरी सुद्धा आम्हाला लज्जास्पद ठरत आली आहे.
या लेखावरून अतीथंड कारगिलमध्ये सैनिकाची तैनात होणे, हे किती कठीण असते, याची आपल्याला कल्पना येईल. हे अनुभव सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांच्या शब्दांमध्ये पहाणार आहोत.
पाकमध्ये असतांना पाकला समर्थन द्यायचे आणि भारतात क्षमा मागून मोकळे व्हायचे, यातून पाकमध्येही व्यवसाय करता येईल आणि भारतातही व्यवसाय चालू ठेवता येईल, अशाच मानसिकतेतून ही विदेशी आस्थापने काश्मीरविषयी बोलत आहेत.
धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात पुढाकार घेतला; कारण धर्मांतरामुळे त्यांचे राष्ट्रांतरही झाले होते !