पंजाबमध्ये विद्यापिठांच्या वसतीगृहातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

‘टी-२०’ विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकसमवेतच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर येथील ‘भाई गुरदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वसतीगृहात काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील ! –  सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे जम्मू आणि काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला सिद्ध राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या सीमा बंद करणे, देखरेख करणे आणि टेहाळणी करणे, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

कार्तिक अमावास्येला होणार्‍या ग्रहयोगामुळे भारतीय सैन्य सीमेवर मोठी कारवाई करण्याची शक्यता ! – ज्योतिषाचे भाकित

कार्तिक अमावास्या दिवशी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये ६ व्या स्थानी असलेले शनि आणि गुरु ग्रह यांच्यावर चौथी दृष्टी ठेवून असल्याने भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य एखादी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे, असे भाकित ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी वर्तवले आहे.

भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे.

जिहादींचा पराभव करण्याकरता हिंदूंनी संपूर्ण जगासाठी कृतीशील आराखडा सिद्ध करावा ! – टिटो गंजू, अध्यक्ष, एपिलोग न्यूज चॅनेल

काश्मीरवर अधिपत्य गाजवून भारताचे इस्लामीकरण करण्याचा (गझवा-ए-हिंद) जिहाद्यांचा डाव आहे. केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी सनातन हिंदूंचा कृतीशील आराखडा सिद्ध करायला हवा.

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून एका हिंदूंची हत्या

आज ३३ वर्षांनंतरही काश्मीर हिंदूंसाठी असुरक्षितच आहे, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्यांच्या विरोधात पुसद आणि यवतमाळ येथे निदर्शने

काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून आतंकवादी करत असलेल्या त्यांच्या हत्यांच्या विरोधात पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर यवतमाळ येथील श्री दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.

संरक्षणाच्या दृष्टीकोनातून रस्त्यांचे महत्त्व !

‘गेल्या २० वर्षांपासून भारत काश्मीर खोर्‍यामध्ये रेल्वे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु यासाठी त्याला काही वर्षे लागणार आहेत. त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे रस्ते हे सर्वांत चांगले माध्यम आहे. काश्मीरमध्ये जोझिला बोगदा बांधण्यात येत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.

पुँछमध्ये २ सैनिक हुतात्मा

भारताचे सैनिक आणखी किती दिवस असे हुतात्मा होत रहाणार आहेत ? काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कधी प्रयत्न होणार ?

काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

२ – ५ आतंकवाद्यांना ठार करत बसण्यापेक्षा त्यांचा निर्माता असलेल्या पाकलाच नष्ट करा !