बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे केंद्र इस्लामी कट्टरतावाद्यांनी बंद पाडले !

बांगलादेशातील ‘इस्कॉन’वरील हे अरिष्ट म्हणजे हिंदु धर्मावरीलच अरिष्ट होय. यासंदर्भात आता जागतिक स्तरावर हिंदूंनी दबावगट बनवून भारत सरकारला बांगलादेशावर दबाव आणण्यास भाग पाडले पाहिजे.

इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी देण्याची बांगलादेशाच्या सर्वाेच्च न्यायालयाची सरकारला विनंती

बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयच अशी मागणी करते, तर भारतातील हिंदूंनी त्यांच्या धर्माचा अवमान करणार्‍यांना अशी शिक्षा करण्याची मागणी केली, तर चूक ते काय ?

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही !

बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करतात आणि बोलतात. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे. 

भारत कुणाची वाट पहात आहे ?

राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावनेत घुसडलेला ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्‍द पालटून देशाची ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून अधिकृत घोषणा करा !

कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुपा प्रसार करण्याचा प्रयत्न  !

खरे तर अशा अपप्रकारांकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. हिंदुत्वनिष्ठांनी जर हे उघड केले नसते, तर हा प्रकार चालूच राहिला असता. त्यामुळे प्रशासनातील संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची संकल्पना आणि आवश्यकता !

‘सध्या देशात हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. आज हिंदूंवर जे भयावह संकट आले आहे, तसे संकट भूतकाळातही आले नव्हते. ८०० ते १ सहस्र वर्षांपर्यंत इस्लामने आमच्यावर राज्य केले; परंतु संपूर्ण भारत वर्षावर ते कधीही राज्य करू शकले नाहीत.

Nitesh Rane On Muslim Personal Law : आतंकवादी संघटनांप्रमाणेच ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’वर बंदी आणा ! – आमदार नितेश राणे, भाजप

सज्जाद नोमानी तालिबानसमर्थक आहेत. जाहीर फतवे काढणारा हा ‘सफेद कॉलर’ आतंकवादी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कसाबला संपवले, तोच नियम या नोमानीला लावायला हवा.

बंगाल आणि बांगलादेश येथील हिंदूंचे धर्मांतर अन् त्यांचा छळ यांचा इतिहास !

संपूर्ण पूर्व बंगालमध्ये पुन्हा सामूहिक हिंसाचार चालू झाला आणि हिंदु अल्पसंख्यांकांना त्यांची मूळ भूमी सोडण्यास भाग पाडले गेले.

इस्लामचा प्रचार करणाऱ्यांना या देशांमध्ये दिली जाते फाशीची शिक्षा !

जगात असे ५ देश आहेत, जिथे मुसलमानांना रहाण्यास मनाई आहे. या देशांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या शून्य आहे. काही देशांमध्ये इस्लामचा प्रचार केल्यास मृत्यूदंडही होऊ शकतो.

मदरसा संचालकाने भाऊबिजेला टिळा लावल्याने वाद

देशभरात ३ नोव्हेंबर या दिवशी भाऊबिजेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात भाऊबीज साजरी करतांना भाजपच्या नेत्या आणि शिक्षणमंत्री गुलाब देवी यांनी मदरसा संचालक फिरोज खान याला टिळा लावल्याने वाद निर्माण झाला…